शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पावसामुळे मध्य रेल्वेचे १४ कोटी पाण्यात

By admin | Updated: June 23, 2015 02:30 IST

शुक्रवारसह शनिवारी पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. त्या दोन्ही दिवसांमध्ये उपनगरीय वाहतुकीसह लांब

अनिकेत घमंडी, डोंबिवलीशुक्रवारसह शनिवारी पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. त्या दोन्ही दिवसांमध्ये उपनगरीय वाहतुकीसह लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मालगाड्यांची वाहतूक प्रभावित झाल्याने रेल्वेला १४ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती वाणिज्य विभागाच्या वरिष्ठांनी ‘लोकमत’ला दिली. विशेषत: गुड्स (मालगाड्यांच्या) वाहतुकीचा फटका अधिक असल्याचेही सांगण्यात आले. उपनगरीय लोकलच्या १६१० फेऱ्या, १८० मालगाड्या आणि लांब पल्ल्याच्या २५०हून अधिक फेऱ्या अप/डाऊनवर प्रतिदिन होत असतात. त्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होत असते. या दोन दिवसांच्या गोंधळात बहुतांशी लांब पल्ल्यासह मालगाड्या आणि उपनगरीय गाड्या रद्द कराव्या लागल्या, अनेक गाड्यांचे रुट ऐनवेळी बदलावे लागले आदींसह अन्य विविध तांत्रिक कारणांमुळे रेल्वे न धावल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले.