शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

१२३ गावांतील पिण्याचे पाणी दूषित

By admin | Updated: September 21, 2015 01:27 IST

सतत बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम, ग्रामीण भागांत साथीच्या आजारांनी बहुतांशी रुग्ण त्रस्त आहेत.

सुरेश लोखंडे , ठाणेसतत बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम, ग्रामीण भागांत साथीच्या आजारांनी बहुतांशी रुग्ण त्रस्त आहेत. गॅस्ट्रोसह अतिसार, हगवण, कावीळ, हिवताप, डेंग्यू आणि विषमज्वर आदी साथीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या गावपाड्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या स्रोतांमधील पाण्याचे नमुने तपासले असता सुमारे १२३ गावांचे पाणी दूषित असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. जलजन्य साथीच्या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रथमत: शुद्ध पाण्याचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर या तालुक्यांतील गावपाड्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या स्रोतांच्या, विहिरींच्या, नळांच्या सुमारे एक हजार २४३ पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यातील १२३ पाण्याचे नमुने दूषित असल्याचे उघड झाले आहे. पावसाळ्यातील साथीच्या आजारांना वेळीच आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची तपासणी केली. त्याअंतर्गत दूषित पाणीपुरवठा होणाऱ्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड देऊन त्यांचे अशुद्ध पाणी देणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये वर्गीकरण केले.