शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

रायसोनी पतसंस्थेच्या १२ संचालकांना अटक

By admin | Updated: September 10, 2015 02:24 IST

बारामतीतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या १२ संचालकांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली.

बारामती : बारामतीतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या १२ संचालकांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली. जळगाव येथे मुख्यालय असलेल्या या पतसंस्थेच्या संचालकांवर फसवणूक प्रकरणी राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत २१ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.बारामती शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. ए. खान यांच्या पथकाने जळगाव येथे जाऊन १२ जणांना ताब्यात घेतले. प्रमोदकुमार भाईचंद रायसोनी (५४), दिलीप कांतिलाल चोरडिया (५२) सूरजमल भुतमल जैन (५०), दादा रामचंद्र पाटील (६६), भगवत संपत माळी (६६), मोतीलाल ओंकार कोळी (४७), भगवान हिरामन वाघ (६०), डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (५२), इंद्रकुमार आत्माराम लालवानी (४०), यशवंत ओकार जिरी (६०), शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार (५७) अशी अटक केलेल्या संचालकांची नावे आहेत. पोलिसांनी ‘बीएचआर’च्या स्थानिक सल्लागार मंडळावरदेखील गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक केलेली नाही, असे खान यांनी सांगितले. या प्रकरणातील फिर्यादीसह अन्य ठेवीदारांच्या २७ कोटी २० लाख ९० हजार ५१ रुपयांची फसवणूक झाली आहे. ठेवीची व्याजासह परत करण्याची रक्कम ३५ कोटी २५ लाख ६ हजार ४२५ रुपये आहे.