शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात दिवसभरात ११ हजार ५१४ रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६९ हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 06:44 IST

मृत्युदर ३.५० टक्के; एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ७९ हजार

मुंबई : राज्यात दिवसभरात ११ हजार ५१४ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३१६ मृत्यू झाले आहेत. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ७९ हजार ७७९ झाली असून मृतांचा आकडा १६ हजार ७९२ झाला.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.९४ टक्के असून मृत्युदर ३.५० टक्के आहे. सध्या राज्यात १ लाख ४६ हजार ३०५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ३१६ मृत्यूंमध्ये मुंबई ५७, ठाणे ११, ठाणे मनपा २७, नवी मुंबई मनपा २, कल्याण-डोंबिवली मनपा ७, उल्हासनगर मनपा ३, भिवंडी-निजामपूर मनपा ६, पालघर ४, वसई-विरार मनपा ६, रायगड ४, पनवेल मनपा १ आदी रुग्णांचा समावेश आहे.मुंबईत ५७ बळीमुंबईत गुरुवारी ९१० रुग्ण व ५७ मृत्यू झाले आहेत. शहर, उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २० हजार झाली असून बळींची संख्या ६ हजार ६४८ आहे. आतापर्यंत ९२ हजार ६५९ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २० हजार ५४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे व पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या मुंबईच्या तुलनेत अधिक आहे, ठाण्यात २७ हजार १२ तर पुण्यात ४१ हजार सक्रिय रुग्ण आहेत.ठाण्याची रुग्णसंख्याही एक लाखाच्या पुढेराज्यात गुरुवारी ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला. ठाण्यात सध्या एकूण रुग्णसंख्या १ लाख ८७५ असून बळींचा आकडा २ हजार ८७९ आहे. आतापर्यंत ७० हजार ९८३ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

टॅग्स :Mumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या