शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, वेशीवर ग्रामस्थांनी फलकच लावला

By संदीप शिंदे | Updated: September 27, 2023 16:06 IST

लातूर तालुक्यातील एकुरगा ग्रामस्थांचा निर्णय

बोरगाव काळे : मराठा समाजाला जोपर्यंत जनगणना करून आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना गावबंदीचा निर्णय एकुरगा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत फलकाचे अनावरण ग्रामस्थांनी केले.

राज्यभर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलने केली जात आहेत; परंतु शासन यावर ठोस निर्णय घेत नाही, असे ग्रामस्थांचे मत आहे. मराठा आरक्षण विषयी आमदार, खासदार बोलत नाहीत. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न गंभीरपणे घेतला जात नाही म्हणून एकुरगा ग्रामस्थांनी जोपर्यंत जातनिहाय जनगणना करून मराठा समाजाची लोकसंख्या निश्चित होत नाही व मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना व त्यांच्या कार्यकर्त्यांना गावबंदी केल्याचा चक्क फलकच गावातील प्रवेशद्वाराजवळच लावला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणlaturलातूर