शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनासाठी लातुरात वृक्षदिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:11 IST

पर्यावरणाचा समतोल राखुया...वृक्षांचे संवर्धन करुया, असे संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांच्या हाती होते. निसर्गाप्रती संवेदनशीलता निर्माण व्हावी, आपण एक पर्यावरणासाठी ...

पर्यावरणाचा समतोल राखुया...वृक्षांचे संवर्धन करुया, असे संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांच्या हाती होते. निसर्गाप्रती संवेदनशीलता निर्माण व्हावी, आपण एक पर्यावरणासाठी जागरुक,‌ संवेदनशील बनावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या दिंडीत सह्याद्री देवराई, लातूर वृक्ष, मराठा सेवा संघ, शाहू महाविद्यालय, केशवराज विद्यालय, वृक्ष प्रतिष्ठान, वसुंधरा प्रतिष्ठान, ग्रीन फाऊंडेशन, ट्री फाउंडेशन, ज्येष्ठ नागरिक संघ आदींनी सहभाग नोंदविला. यावेळी सुपर्ण जगताप, प्रा. सुनील नावाडे, जितेश चापसी, नगरसेविका रागिणी यादव, डॉ. बी. आर. पाटील, ॲड. सचिन काळे, मुख्याध्यापक संजय विभूते, महेश कस्तुरे, प्रशांत दुधमांडे‌, प्रतिभाताई गोमसाळे, डॉ. अभय कदम, प्रा. विजय गवळी, प्रा. सोमदेव शिंदे, आम्रपाली सुरवसे, धीरज तिवारी, अनिता देशपांडे, पृथ्वीराज पवार, विवेक सौताडेकर, डॉ. नेताजी शिंगटे, हेमंत रामढवे, सोमनाथ सुरवसे, खंडेराव गंगणे, अमर साळुंके, अमरदीप गुंजोटे, विष्णू चव्हाण, चंद्रकांत शिंदे, राणा चव्हाण, प्रसाद पाटील, वसुंधरा गर्जे, दिगंबर वेदपाठक, बालाजी चामे, महेश सुरवसे, सौरव गुरव आदींसह विद्यार्थ्यांची उपस्थिती हाेती.