शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

विद्यार्थ्यांचे लक्ष ‘नीट’, ‘जेईई’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 05:50 IST

बारावी विज्ञानच्या प्रश्नपत्रिकांचे बदललेले स्वरुप, काठिण्य पातळीतील वाढ आणि विद्यार्थ्यांचे नीट, जईईकडेच असलेले लक्ष यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल ३.२५ टक्क्यांनी कमी लागला आहे

लातूर : बारावी विज्ञानच्या प्रश्नपत्रिकांचे बदललेले स्वरुप, काठिण्य पातळीतील वाढ आणि विद्यार्थ्यांचे नीट, जईईकडेच असलेले लक्ष यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल ३.२५ टक्क्यांनी कमी लागला आहे. तुलनेने कला, वाणिज्यची घसरण कमी आहे.बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेषत: गेल्या काही वर्षात विज्ञान शाखेचा घसरणाऱ्या निकालामागे वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा असल्याचे दिसून येते. विज्ञान शाखेचे विद्यार्थी पीसीबी अथवा पीसीएम या दोन्हींची ग्रुपिंग होईल इतपतच ध्येय ठेवून एनईईटी व जेईई मेन अ‍ॅडव्हॉन्सच्या तयारीकडे अधिक लक्ष देत आहेत.शिवाय, उपरोक्त परीक्षांसाठी एनसीईआरटीच्याच पाठ्यपुस्तकांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या पाठ्य पुस्तकांकडेविद्यार्थी तुलनेने दुर्लक्ष करतात. ज्यामुळे गेल्या काही वर्षांत ग्रुपिंग करण्यासाठी बोर्डाची तयारी करायची आणि वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनसीईआरटी अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करायचे, हा पायंडा निर्माण झाल्याचे वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचे अभ्यासक प्रा. डी.के. देशमुख व प्रा.दासराव सूर्यवंशी यांनी सांगितले.राज्य मंडळानेही आपल्या प्रश्नपत्रिकांचे स्वरुप बदलले. ज्यामध्ये आॅब्जेक्टिव्ह आणि बहुपर्यायी प्रश्न कमी करण्यात आले. भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिकाही विद्यार्थ्यांसाठी अवघड होती. विशेष म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे.>कला शाखा स्पर्धा परीक्षेच्या दिशेनेबारावी कला शाखेची परीक्षा दिल्यानंतर डी.एड्. प्रवेश महत्त्वाचा होता. परंतु, अलिकडच्या काळात शिक्षक भरतीवरील बंदी व अन्य कारणांमुळे डी.एड्. महाविद्यालयातील जागा रिक्त राहू लागल्या. त्यामुळे बारावी कला शाखेतील स्पर्धा कमी झाली. आता केवळ पदवी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या संदर्भानेच कला शाखेकडे ओढा राहिला आहे. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल २.४८ टक्क्यांनी कमी लागला आहे.वाणिज्यच्या निकालात बदल नाहीतुलनेने वाणिज्य शाखेचा निकाल १.२२ टक्क्यांनी कमी लागला असून, वाणिज्यच्या गुणवत्तेत घसरण कमी असल्याचे प्राचार्य पी.एन. सगर यांनी सांगितले.