शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
2
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
3
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
4
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
5
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
6
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
7
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
8
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
9
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
10
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
11
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
12
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
13
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
14
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
15
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
16
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
17
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
18
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
19
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
20
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कचरा पडल्याने वाढली दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST

नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात ...

नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात नसल्याने दुर्गंधी वाढत आहे. नळालाही पाणी येत नसल्याची ओरड आहे. मनपाचे पाणीपुरवठा कर्मचारी या भागात पाणी देण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरी पाईपलाइन जुनी आणि तोकडी असल्याने अनेकांच्या नळाला पाणी येत नाही. काही नागरिकांना पावसाळ्यातही विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागते. मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी ओरड असून यासंर्भात महापालिकेकडेही तक्रार करण्यात आली. अमृत योजनेंतर्गत करण्यात आलेले काम जिथे तातडीची गरज आहे, अशा ठिकाणी होणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे. महापालिका कचरा संकलनावर मासिक कोट्यवधी रूपये खर्च आहे. मात्र, कोणत्या भागात घंटागाडी येते, कचरा उचलते की नाही, यावर देखरेख करणारी यंत्रणाच आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटारीचे पाणी वाहते रस्त्यावर...

प्रकाश नगर, कपिल नगर, सैनिकपुरी आदी भागातील गटारीचे पाणी राम रहिम नगर भागातून पुढे खाडगाव रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारीला मिळते. मात्र, हायवेच्या गटारची उंची जास्त झाली असून शहरातून येणारे पाणी विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाणी गटारीत जात नाही. रिंगरोडजवळ आले की रस्त्यावर वाहते. घाण पाणी, कचरा यामुळे दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारात पाणी जात नाही.लातूर : शहरातील प्रभाग १३ मधील रहिम नगर भागात कचर्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. या भागात घंडागाची घंटा महिन्यातून एकदा वाजत असल्याने नागरिक रिकाम्या जागेत कचरा आणून टाकत आहेत. परिणामी, शेजारच्या लोकांना याचा त्रास वाढला असून मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे.

नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात नसल्याने दुर्गंधी वाढत आहे. नळालाही पाणी येत नसल्याची ओरड आहे. मनपाचे पाणीपुरवठा कर्मचारी या भागात पाणी देण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरी पाईपलाइन जुनी आणि तोकडी असल्याने अनेकांच्या नळाला पाणी येत नाही. काही नागरिकांना पावसाळ्यातही विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागते. मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी ओरड असून यासंर्भात महापालिकेकडेही तक्रार करण्यात आली. अमृत योजनेंतर्गत करण्यात आलेले काम जिथे तातडीची गरज आहे, अशा ठिकाणी होणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे. महापालिका कचरा संकलनावर मासिक कोट्यवधी रूपये खर्च आहे. मात्र, कोणत्या भागात घंटागाडी येते, कचरा उचलते की नाही, यावर देखरेख करणारी यंत्रणाच आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटारीचे पाणी वाहते रस्त्यावर...

प्रकाश नगर, कपिल नगर, सैनिकपुरी आदी भागातील गटारीचे पाणी राम रहिम नगर भागातून पुढे खाडगाव रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारीला मिळते. मात्र, हायवेच्या गटारची उंची जास्त झाली असून शहरातून येणारे पाणी विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाणी गटारीत जात नाही. रिंगरोडजवळ आले की रस्त्यावर वाहते. घाण पाणी, कचरा यामुळे दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारात पाणी जात नाही.

लातूर : शहरातील प्रभाग १३ मधील रहिम नगर भागात कचर्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. या भागात घंडागाची घंटा महिन्यातून एकदा वाजत असल्याने नागरिक रिकाम्या जागेत कचरा आणून टाकत आहेत. परिणामी, शेजारच्या लोकांना याचा त्रास वाढला असून मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे.

नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात नसल्याने दुर्गंधी वाढत आहे. नळालाही पाणी येत नसल्याची ओरड आहे. मनपाचे पाणीपुरवठा कर्मचारी या भागात पाणी देण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरी पाईपलाइन जुनी आणि तोकडी असल्याने अनेकांच्या नळाला पाणी येत नाही. काही नागरिकांना पावसाळ्यातही विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागते. मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी ओरड असून यासंर्भात महापालिकेकडेही तक्रार करण्यात आली. अमृत योजनेंतर्गत करण्यात आलेले काम जिथे तातडीची गरज आहे, अशा ठिकाणी होणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे. महापालिका कचरा संकलनावर मासिक कोट्यवधी रूपये खर्च आहे. मात्र, कोणत्या भागात घंटागाडी येते, कचरा उचलते की नाही, यावर देखरेख करणारी यंत्रणाच आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटारीचे पाणी वाहते रस्त्यावर...

प्रकाश नगर, कपिल नगर, सैनिकपुरी आदी भागातील गटारीचे पाणी राम रहिम नगर भागातून पुढे खाडगाव रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारीला मिळते. मात्र, हायवेच्या गटारची उंची जास्त झाली असून शहरातून येणारे पाणी विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाणी गटारीत जात नाही. रिंगरोडजवळ आले की रस्त्यावर वाहते. घाण पाणी, कचरा यामुळे दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारात पाणी जात नाही.