शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

रस्त्यावर कचरा पडल्याने वाढली दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST

नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात ...

नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात नसल्याने दुर्गंधी वाढत आहे. नळालाही पाणी येत नसल्याची ओरड आहे. मनपाचे पाणीपुरवठा कर्मचारी या भागात पाणी देण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरी पाईपलाइन जुनी आणि तोकडी असल्याने अनेकांच्या नळाला पाणी येत नाही. काही नागरिकांना पावसाळ्यातही विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागते. मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी ओरड असून यासंर्भात महापालिकेकडेही तक्रार करण्यात आली. अमृत योजनेंतर्गत करण्यात आलेले काम जिथे तातडीची गरज आहे, अशा ठिकाणी होणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे. महापालिका कचरा संकलनावर मासिक कोट्यवधी रूपये खर्च आहे. मात्र, कोणत्या भागात घंटागाडी येते, कचरा उचलते की नाही, यावर देखरेख करणारी यंत्रणाच आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटारीचे पाणी वाहते रस्त्यावर...

प्रकाश नगर, कपिल नगर, सैनिकपुरी आदी भागातील गटारीचे पाणी राम रहिम नगर भागातून पुढे खाडगाव रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारीला मिळते. मात्र, हायवेच्या गटारची उंची जास्त झाली असून शहरातून येणारे पाणी विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाणी गटारीत जात नाही. रिंगरोडजवळ आले की रस्त्यावर वाहते. घाण पाणी, कचरा यामुळे दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारात पाणी जात नाही.लातूर : शहरातील प्रभाग १३ मधील रहिम नगर भागात कचर्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. या भागात घंडागाची घंटा महिन्यातून एकदा वाजत असल्याने नागरिक रिकाम्या जागेत कचरा आणून टाकत आहेत. परिणामी, शेजारच्या लोकांना याचा त्रास वाढला असून मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे.

नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात नसल्याने दुर्गंधी वाढत आहे. नळालाही पाणी येत नसल्याची ओरड आहे. मनपाचे पाणीपुरवठा कर्मचारी या भागात पाणी देण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरी पाईपलाइन जुनी आणि तोकडी असल्याने अनेकांच्या नळाला पाणी येत नाही. काही नागरिकांना पावसाळ्यातही विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागते. मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी ओरड असून यासंर्भात महापालिकेकडेही तक्रार करण्यात आली. अमृत योजनेंतर्गत करण्यात आलेले काम जिथे तातडीची गरज आहे, अशा ठिकाणी होणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे. महापालिका कचरा संकलनावर मासिक कोट्यवधी रूपये खर्च आहे. मात्र, कोणत्या भागात घंटागाडी येते, कचरा उचलते की नाही, यावर देखरेख करणारी यंत्रणाच आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटारीचे पाणी वाहते रस्त्यावर...

प्रकाश नगर, कपिल नगर, सैनिकपुरी आदी भागातील गटारीचे पाणी राम रहिम नगर भागातून पुढे खाडगाव रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारीला मिळते. मात्र, हायवेच्या गटारची उंची जास्त झाली असून शहरातून येणारे पाणी विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाणी गटारीत जात नाही. रिंगरोडजवळ आले की रस्त्यावर वाहते. घाण पाणी, कचरा यामुळे दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारात पाणी जात नाही.

लातूर : शहरातील प्रभाग १३ मधील रहिम नगर भागात कचर्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. या भागात घंडागाची घंटा महिन्यातून एकदा वाजत असल्याने नागरिक रिकाम्या जागेत कचरा आणून टाकत आहेत. परिणामी, शेजारच्या लोकांना याचा त्रास वाढला असून मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे.

नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात नसल्याने दुर्गंधी वाढत आहे. नळालाही पाणी येत नसल्याची ओरड आहे. मनपाचे पाणीपुरवठा कर्मचारी या भागात पाणी देण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरी पाईपलाइन जुनी आणि तोकडी असल्याने अनेकांच्या नळाला पाणी येत नाही. काही नागरिकांना पावसाळ्यातही विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागते. मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी ओरड असून यासंर्भात महापालिकेकडेही तक्रार करण्यात आली. अमृत योजनेंतर्गत करण्यात आलेले काम जिथे तातडीची गरज आहे, अशा ठिकाणी होणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे. महापालिका कचरा संकलनावर मासिक कोट्यवधी रूपये खर्च आहे. मात्र, कोणत्या भागात घंटागाडी येते, कचरा उचलते की नाही, यावर देखरेख करणारी यंत्रणाच आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटारीचे पाणी वाहते रस्त्यावर...

प्रकाश नगर, कपिल नगर, सैनिकपुरी आदी भागातील गटारीचे पाणी राम रहिम नगर भागातून पुढे खाडगाव रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारीला मिळते. मात्र, हायवेच्या गटारची उंची जास्त झाली असून शहरातून येणारे पाणी विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाणी गटारीत जात नाही. रिंगरोडजवळ आले की रस्त्यावर वाहते. घाण पाणी, कचरा यामुळे दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारात पाणी जात नाही.