शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

फवारले तणनाशक औषध; जळून गेले साेयाबीन पीक !

By हरी मोकाशे | Updated: July 27, 2023 18:24 IST

कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे

निलंगा/ केळगाव : निलंगा तालुक्यातील झरी येथील एका शेतकऱ्याने आपल्या चार एकर शेतात तणनाशकाची फवारणी केली. मात्र, तणनाशकाबरोबर सोयाबीनचे पीकही जळून गेल्याची घटना घडली आहे. त्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्याचा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पंचनामा केला.

झरी येथील शेतकरी प्रताप रामचंद्र पाटील यांची सर्वे क्र. ११५ मध्ये चार एकर शेती आहे. त्यांनी खरीप सोयाबीन व तुरीची पेरणी केली आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे शेतात तण वाढले आहे. त्यामुळे त्यांनी केळगाव येथील कृषी सेवा केंद्रावरुन तणनाशकाच्या औषधाची खरेदी केली. ते औषध त्यांनी पाण्यात मिसळून चार एकर शेतात फवारले. तेव्हा गवताबराेबर संपूर्ण सोयाबीन जळून गेले. त्यामुळे पाटील हे हतबल झाले.

दरम्यान, कृषी विभागाने पाहणी करुन पंचनामा करावा. तसेच शासनाने मदत द्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी ए.पी. शेळके, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एन. एन. कुटवाड, कृषी सहाय्यक एस. आर. लासुने यांनी बुधवारी पाहणी करून पंचनामा केला. बोगस औषधामुळे पीक जळून गेल्याचे शेतकऱ्याचा मुलगा रोहन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर