शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

संत मारोती महाराज कारखान्याचे मार्चमध्ये धुराडे पेटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST

बेलकुंड (ता. औसा) येथील संत मारोती महाराज कारखान्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे ...

बेलकुंड (ता. औसा) येथील संत मारोती महाराज कारखान्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. श्रीशैल्य उटगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, कारखान्याचे व्हा. चेअरमन शाम भोसले, उदयसिंग देशमुख, समद पटेल, सचिन दाताळ, दिनेश राशीनकर, आदी उपस्थित होते.

पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, कारखाना सुरू झाल्यानंतर आगामी दोन-तीन गळीत हंगाम विक्रमी झाले पाहिजेत, तरच शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होऊ शकेल. लोकनेते विलासराव देशमुख यांनी या कारखान्याची उभारणी केली. येथील शेतकऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे या कर्तव्याच्या भावनेपोटी आम्ही हे करीत आहोत. चेअरमन गणपत बाजुळगे यांनी प्रास्ताविक, संचालक सचिन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरमन शाम भोसले यांनी आभार मानले.

कारखान्याला अर्थ, मनुष्यबळाची कमतरता भासू देणार नाही

पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, साधारणतः अडीच वर्षांपूर्वीच्या कारखाना निवडणुकीत हा कारखाना सुरू करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रयत्न करून शासनाची थकहमी कारखान्याला देण्यात आली. शिवाय, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेनेही करखान्यावरील कर्जाचे पुनर्गठन केले. कर्जाच्या परतफेडीची मुदतही दोन वर्षांनी वाढविली. कारखान्याच्या डागडुजीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. कारखान्याला अर्थपुरवठा व मनुष्यबळाची कमतरता भासू देणार नाही.