शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

प्रत्येक मेडिकलवर रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तहसील, आरोग्य, पोलीस आणि नगरपंचायत प्रशासन ...

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तहसील, आरोग्य, पोलीस आणि नगरपंचायत प्रशासन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र, कोरोनासंदर्भात शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जर प्रत्येक खासगी दवाखान्यात स्वतंत्र कोरोना कक्ष सुरू करून रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली, तर रुग्णांना आपल्या खासगी फॅमिली डॉक्टरकडून स्थानिक पातळीवर उपचार करून घेता येतील. त्यामुळे रुग्णांच्या मनातील भीती दूर होऊन उपचार होतील. सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची दमछाक होत आहे. त्यासाठी शासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी माजी आ. सुधाकर भालेराव व तालुक्यातील नागरिकांतून होत आहे.