शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

शेतकऱ्यांना खरीप हंगामातील विम्याचे तातडीने वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST

शिवारात अनेक शेतकऱ्यांचे शेतच वाहून गेले आहे. मात्र, त्यांना विमा मिळाला नाही. एकीकडे अतिवृष्टीमुळे सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करत ...

शिवारात अनेक शेतकऱ्यांचे शेतच वाहून गेले आहे. मात्र, त्यांना विमा मिळाला नाही. एकीकडे अतिवृष्टीमुळे सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करत अनुदान वाटपही केले. मात्र, त्याच शेतकऱ्याला विमा कंपनी विमा देणार नसेल तर आंदाेलन केले जाणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्यावा, तसेच उशीर झाल्यामुळे तो व्याजासह वाटप व्हावा, प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पंचनाम्याची प्रत देण्यात यावी, जेणेकरुन कंपनीने पीक कापणी प्रयोग करताना आणेवारी सरासरी कशी काढली आहे, हे प्रत्येक शेतकऱ्यांना समजेल. असेही निवदेनात म्हटले आहे.

या सर्व मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदपूर तहसीलसमोर गुरुवारी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करणार आहे, असे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. मिलिंद साबळे, शहराध्यक्ष अतिष गायकवाड, तालुका उपाध्यक्ष उत्तम मुरकुटे, गणेश शेटकर, अमोल खराबे, कार्तिक भिकाणे आदी उपस्थित होते.