शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

शिवारातील शेतरस्त्याचे प्रश्न साेडविण्याला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST

निलंगा येथील पंचायत समितीत मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती राधा बिराजदार, माजी सभापती ...

निलंगा येथील पंचायत समितीत मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती राधा बिराजदार, माजी सभापती अजित माने, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, नायब तहसीलदार अरुण माहापुरे, कृषी अधिकारी काळे, ओम बिराजदार, जिलानी बागवान, नितीन पाटील, नारायण इंगळे, बळीराम पाटील, बालाजी पाटील, परमेश्वर बिराजदार, जगदीश पवार, व्यंकट माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आ. पवार म्हणाले, नकाशावरील शेतरस्ते मोकळे करून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या परवानगीची गरज नाही. त्यामुळे ज्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनी तत्काळ काढून घ्यावे. अतिक्रमण केलेल्या कोणत्याही शेतकऱ्यांनी याबाबत माझ्याकडून मदतीची अपेक्षा करू नये, अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन त्यांचे काम करताना मी हस्तक्षेप करणार नाही. अतिवृष्टीनंतर मतदारसंघातील ८६ गावांचा दौरा केला होता. या दौऱ्यात शेतरस्ते ही मोठी समस्या असल्याचे समाेर आले आहे. ती साेडविण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचेही ते म्हणाले.