शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

रस्त्याची दुरवस्था, नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

उड्डाणपुलावरील गवतामुळे वाहनधारक त्रस्त लातूर : बार्शी रोडवर असलेल्या उड्डाणपुलावरील रस्त्याच्या कडेला गवत वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत ...

उड्डाणपुलावरील गवतामुळे वाहनधारक त्रस्त

लातूर : बार्शी रोडवर असलेल्या उड्डाणपुलावरील रस्त्याच्या कडेला गवत वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावरून दुचाकीसह अवजड वाहनांची रेलचेल असते. त्यातच गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत. या उड्डाणपुलावरील रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. सध्या पावसाळा असल्याने तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.

कव्हा येथे धूर फवारणी मोहीम

लातूर : तालुक्यातील कव्हा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने डासोत्पत्ती रोखण्यासाठी धूर फवारणी मोहीम राबविली जात आहे. कव्हा येथील विविध वाॅर्ड तसेच शाळा, रुग्णालय परिसरात ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी सरपंच पद्मीन सोदले, उपसरपंच किशोर घार, विश्वंभर घार, संतोष सुलगुडले आदींसह ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.