शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

रेणापूर नाका ते नांदेड नाका रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका ते गरूड चाैक नांदेड नाका या रस्त्याची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. अरुंद आणि ...

लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका ते गरूड चाैक नांदेड नाका या रस्त्याची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. अरुंद आणि जीवघेण्या पुलावरून सध्याला वाहतूक सुरू आहे. पावसाचे पाणी या पुलावरून वाहत आहे, अशातून वाहनधारक वाट काढत प्रवास करत आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गत अनेक दिवसांपासून हाेत आहे. मात्र, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष हाेत आहे, असा आराेप त्रस्त झालेल्या नागरिकांतून हाेत आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांच्या खाेलीचा अंदाज येत नाही. यातून अपघाताच्या घटना घडत आहेत, तर वाहनांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान हाेत आहे. रस्त्याबाबत नागरिकांनी ओरड केली की, थातूरमातूर डागडुजी केली जात आहे. नवीन रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाका बाह्यवळण रस्ता आता चिखलाचा रस्ता बनला आहे. शेकडाेंच्या संख्येत असलेले खड्डे आणि चिखलातून वाहनधारकांना वाट काढत प्रवास करणे आता कठीण झाले आहे. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह त्रस्त वाहनधारकांतून हाेत आहे.