शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

Plastic Ban : स्वागताचे बुके देणे अंगलट; लातुरात प्रकल्प संचालकांना पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 06:38 IST

केंवर प्लास्टिकचे आवरण असल्याचे आढळून आल्याने महापालिकेच्या पथकाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़

लातूर : जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सोमवारी आयोजित बैठकीस उपस्थित मान्यवरांना देण्यासाठी आणण्यात आलेल्या बुकेंवर प्लास्टिकचे आवरण असल्याचे आढळून आल्याने महापालिकेच्या पथकाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे़ शहर महानगरपालिकेने पहिल्या दिवशी ७० किलो प्लास्टिक जमा करून एका व्यापाऱ्यास दंड सुनावला होता़ सोमवारी पालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली़ जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खा़डॉ़ सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीसाठी खासदारांबरोबर आमदार, जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत करण्यासाठी बुके खरेदी करण्यात आले होते़ हे बुके सभागृहात आणल्यानंतर त्यावर प्लास्टिकचे आवरण असल्याचे आढळून आले़ त्यामुळे महापालिकेच्या पथकाने प्लास्टिकबंदीचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़बीडमध्ये किराणा व्यापाºयाला दंडबीड : प्लास्टिक बंदीच्या तिसºया दिवशी बीड शहरात एका किराणा दुकानातील ५५ किलो प्लास्टिक व कॅरीबॅग जप्त करुन विक्रेत्याला ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.उस्मानाबादला तीन व्यापाºयांना दंडउस्मानाबाद : प्लास्टिकबंदीच्या तिसºया दिवशी तुळजापूर शहरात सोमवारी दोन व्यापाºयांकडे प्लास्टिक सापडले़ त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला़ उस्मानाबाद शहरात रविवारी रात्री एका व्यापाºयाकडे प्लास्टिक आढळून आल्याने ५ हजारांचा दंड करण्यात आला.नांदेडमध्ये चौघांना दंडनांदेड : प्लास्टिक बंदी आदेशाचे उल्लंघन करणाºया सिडको, हिंगोलीगेट भागातील चार व्यापाºयांना महापालिकेने दंड ठोठावला आहे. या व्यापाºयांकडून प्रत्येकी पाच हजार असा एकूण २० हजारांचा दंड वसूल केला आहे. नांदेडमध्ये महापालिकेने तीन दिवसात १ लाख ३२ हजार ५०० रुपयांची दंड वसुली केली आहे.प्लास्टिक बंदीच्या तिसºया दिवशी औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि जालन्यात एकही कारवाई झाली नाही. मराठवाड्यात औरंगाबाद आणि हिंगोलीत बंदीनंतर कारवाईचा श्रीगणेशाही झाला नाही.