शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

Plastic Ban : स्वागताचे बुके देणे अंगलट; लातुरात प्रकल्प संचालकांना पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 06:38 IST

केंवर प्लास्टिकचे आवरण असल्याचे आढळून आल्याने महापालिकेच्या पथकाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़

लातूर : जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सोमवारी आयोजित बैठकीस उपस्थित मान्यवरांना देण्यासाठी आणण्यात आलेल्या बुकेंवर प्लास्टिकचे आवरण असल्याचे आढळून आल्याने महापालिकेच्या पथकाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे़ शहर महानगरपालिकेने पहिल्या दिवशी ७० किलो प्लास्टिक जमा करून एका व्यापाऱ्यास दंड सुनावला होता़ सोमवारी पालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली़ जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खा़डॉ़ सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीसाठी खासदारांबरोबर आमदार, जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत करण्यासाठी बुके खरेदी करण्यात आले होते़ हे बुके सभागृहात आणल्यानंतर त्यावर प्लास्टिकचे आवरण असल्याचे आढळून आले़ त्यामुळे महापालिकेच्या पथकाने प्लास्टिकबंदीचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़बीडमध्ये किराणा व्यापाºयाला दंडबीड : प्लास्टिक बंदीच्या तिसºया दिवशी बीड शहरात एका किराणा दुकानातील ५५ किलो प्लास्टिक व कॅरीबॅग जप्त करुन विक्रेत्याला ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.उस्मानाबादला तीन व्यापाºयांना दंडउस्मानाबाद : प्लास्टिकबंदीच्या तिसºया दिवशी तुळजापूर शहरात सोमवारी दोन व्यापाºयांकडे प्लास्टिक सापडले़ त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला़ उस्मानाबाद शहरात रविवारी रात्री एका व्यापाºयाकडे प्लास्टिक आढळून आल्याने ५ हजारांचा दंड करण्यात आला.नांदेडमध्ये चौघांना दंडनांदेड : प्लास्टिक बंदी आदेशाचे उल्लंघन करणाºया सिडको, हिंगोलीगेट भागातील चार व्यापाºयांना महापालिकेने दंड ठोठावला आहे. या व्यापाºयांकडून प्रत्येकी पाच हजार असा एकूण २० हजारांचा दंड वसूल केला आहे. नांदेडमध्ये महापालिकेने तीन दिवसात १ लाख ३२ हजार ५०० रुपयांची दंड वसुली केली आहे.प्लास्टिक बंदीच्या तिसºया दिवशी औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि जालन्यात एकही कारवाई झाली नाही. मराठवाड्यात औरंगाबाद आणि हिंगोलीत बंदीनंतर कारवाईचा श्रीगणेशाही झाला नाही.