शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

राज्यातील जिल्हा परिषदांतील एक लाख प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 17:01 IST

लातूर : समाजातील सर्व घटकांना शासनाच्या योजना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी लेखाधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या आक्षेपांची प्रकरणे तात्काळ निकाली निघणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील जिल्हा परिषदांतील एक लाख आक्षेपाची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी माहिती पंचायत राज समितीचे प्रमुख आ. सुधीर पारवे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.लातूर जिल्हा परिषदेच्या २०१४- १५ या वर्षाच्या ...

लातूर : समाजातील सर्व घटकांना शासनाच्या योजना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी लेखाधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या आक्षेपांची प्रकरणे तात्काळ निकाली निघणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील जिल्हा परिषदांतील एक लाख आक्षेपाची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी माहिती पंचायत राज समितीचे प्रमुख आ. सुधीर पारवे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

लातूर जिल्हा परिषदेच्या २०१४- १५ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष झाल्यानंतर ते बोलत होते. पंचायत राज समितीचा प्रमुख म्हणून आतापर्यंत दहा जिल्हा परिषदांची तपासणी केली आहे, असे सांगून पारवे म्हणाले, जिल्हा परिषदांतील काही मुद्दयांवर लेखाधिकाऱ्यांनी नोंदविलेले आक्षेप निकाली काढण्यावर देखरेख ठेवण्याचे काम विभागीय आयुक्तांचे आहे. हे आक्षेप निकाली काढावेत, म्हणून विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. काही प्रकरणांत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे थकबाकी असते. ती वसूल करुन शासनाच्या तिजोरीत जमा केली पाहिजे. त्यामुळे ही रक्कम पुन्हा विविध योजनांसाठी वापरता येईल. त्यातून जिल्ह्यातील विकासकामे गतीमान करणे शक्य होईल. लातूर जिल्ह्यात काही प्रकरणांत अनियमितता आढळली असून ती सुधारण्यासाठी संधी देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, समितीचे सदस्य श्रीकांत देशपांडे, दिलीप सोपल, डॉ. सुधाकर भालेराव, समाजकल्याण समिती सभापती संजय दोरवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूर