शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

भूजल पुनर्भरणात समाज साक्षर हाेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST

महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, लातूरच्या वतीने आयाेजित ऑनलाइन राज्यस्तरीय वेबिनारमध्ये ते ‘भूजल पुनर्भरण काळाजी ...

महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, लातूरच्या वतीने आयाेजित ऑनलाइन राज्यस्तरीय वेबिनारमध्ये ते ‘भूजल पुनर्भरण काळाजी गरज आणि साक्षरता अभियान’ या विषयावर बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. सिद्राम डाेंगरगे हाेते, तर प्रमुख मार्गदर्शक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा औरंगाबाद येथील कार्यकारी अभियंता मनाेज सुरडकर, बळीराम केंद्रे, वरिष्ठ भू-वैज्ञानिक डाॅ. भा. ना. संगनवार, भूगाेल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब गोडबोले, कार्यक्रमाधिकारी डाॅ. रत्नाकर बेडगे, डाॅ. शिवप्रसाद डोंगरे, डाॅ. संजय गवई, समन्वयक अधिकारी स्नेहा गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम भूजल सर्वेक्षण विभाग, पुणे येथील संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व सहसंचालक डॉ. पंचमलाल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. डाॅ. सतीश उमरीकर म्हणाले, पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे आपण सर्वांनी संकलन केले पाहिजे, तसेच पुनर्भरण आणि ग्रामस्वच्छता महत्त्वाची आहे.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ. रत्नाकर बेडगे, डाॅ. शिवप्रसाद डोंगरे, प्रा. गुणवंत बिरादार, डॉ. शिवप्रसाद धरणे, डाॅ. संगमेश्वर धाराशीवे, डाॅ. शिवकुमार ईजारे, प्रा. राहुल सोळंके, डाॅ. अभय धाराशिवे, प्रा. राहुल डोंबे, राम पाटील, योगिराज माकणे यांनी परिश्रम घेतले.