शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलाचा खून; अल्पवयीन मुलासह आई-वडिलांविराेधात गुन्हा, एक ताब्यात : विळ्याने वार करून संपविले

By राजकुमार जोंधळे | Updated: January 13, 2025 21:56 IST

दाेन अल्पवयीन मुलांनी त्यांचाच मित्र असलेल्या १७ वर्षीय रितेश वीरेंद्र गिरी याचा कमालपूर (ता. औसा) शिवारात विळ्याने वार करून खून केला.

राजकुमार जाेंधळे / लातूर : दाेन अल्पवयीन मुलांनी त्यांचाच मित्र असलेल्या १७ वर्षीय रितेश वीरेंद्र गिरी याचा कमालपूर (ता. औसा) शिवारात विळ्याने वार करून खून केला. याप्रकरणी भादा पाेलिस ठाण्यात दाेन अल्पवयीन मुलांसह एकाचे आई-वडील तर अन्य एकाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मयत रितेशचे वडील वीरेंद्र पाेपट गिरी (वय ३८, रा. कमालपूर, ता. औसा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, मुलगा रितेश यास ११ जानेवारी राेजी सायंकाळी ६ वाजता त्याच्या दाेन मित्रांनी घराबाहेर बाेलावले हाेते. रात्री ९ वाजले तरी रितेश घराकडे आला नाही. त्यामुळे साेबतच्या मित्रांकडे कुटुंबीयांनी विचारणा केली असता, ताे तेव्हाच निघून गेला असे उत्तर मिळाले. त्यानंतर १२ जानेवारी राेजी पहाटेपासून रितेशच्या कुटुंबीयांनी पुन्हा शाेध सुरू केला. रितेशसाेबत गेलेल्या मित्रापैकी एकाला पुन्हा विचारणा केली. त्यावेळी उडवाडवीची उत्तरे मिळाली. विश्वासात घेतल्यानंतर त्याने गावातील नारळ बागेतील नारळ खाण्यासाठी विळा घेऊन आम्ही गेलाे हाेताे, असे सांगितले. तेथे नारळे खाली काढून आम्ही खाल्ली. परत येताना वाटेत गुन्ह्यात सामील अल्पवयीन मुलगा आणि रितेश यांच्यात वाद झाला. हातात असलेल्या विळ्याने गळ्यावर, डाेक्यात आणि पाेटावर वार करून ठार केले. त्यानंतर वाटेतील त्याच शेतात साेयाबीनच्या गुळीमध्ये टाकून त्यावर गुळी टाकली. ही माहिती मिळाल्यानंतर मयत रितेशच्या आई-वडिलांनी शेतात जाऊन पाहिले असता, विवस्त्र अवस्थेत गुळीच्या मध्ये मृतदेह आढळला. 

रितेशला ज्या दाेन मुलांनी संगनमताने मारले त्यांच्यापैकी एकाचे आई-वडील आणि दुसऱ्याचे वडील यांनीही मृतदेहावर गुळी टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आराेप फिर्यादीत नमूद आहे. त्याबाबत अल्पवयीन मुलांसह त्यांच्या पालकांवर रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.