शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राज्यातील ५०० आदर्श शाळांमध्ये मनपा शाळेचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST

यापूर्वी शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त असून दरवर्षी १०० टक्के निकालासह अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवत असतात. शासनाने निवड ...

यापूर्वी शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त असून दरवर्षी १०० टक्के निकालासह अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवत असतात.

शासनाने निवड केलेल्या या ५०० शाळांमध्ये पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सद्य:स्थितीत लातूर मनपाच्या शाळेत ४०० हून अधिक पटसंख्या आहे. त्यापुढे जावून किमान १०० ते १५० पटसंख्या असणे अपेक्षित आहे. शाळेच्या परिसरात अंगणवाडी अर्थात पूर्व प्राथमिक वर्ग, आकर्षक इमारत, विद्यार्थीसंख्येनुसार वर्गखोल्या उपलब्ध आहेत. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, हॅण्डवॉश स्टेशन, मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकगृह आणि भोजनकक्षही उपलब्ध असून आत या शाळेचा आदर्श शाळा उपक्रमात सहभाग झाल्याने अधिक प्रमाणात शैक्षणिक साहित्य व खेळाचे साहित्य, विद्यार्थ्याना वाचनासाठी वाचनालय व ग्रंथालयासह प्रत्येक वर्ग संगणक कक्ष व व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा नव्याने मिळू शकणार आहेत.

राज्यातील ५०० शाळांमधून मनपाच्या शाळेची निवड केल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल, मनपा शिक्षणाधिकारी जाधव, मुख्याध्यापक धोंडिराम भिंगोले नगरसेविका पूजा पंचाक्षरी, फरजाना बागवान, गौरव काथवटे यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.