शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

राज्यातील ५०० आदर्श शाळांमध्ये मनपा शाळेचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST

यापूर्वी शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त असून दरवर्षी १०० टक्के निकालासह अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवत असतात. शासनाने निवड ...

यापूर्वी शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त असून दरवर्षी १०० टक्के निकालासह अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवत असतात.

शासनाने निवड केलेल्या या ५०० शाळांमध्ये पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सद्य:स्थितीत लातूर मनपाच्या शाळेत ४०० हून अधिक पटसंख्या आहे. त्यापुढे जावून किमान १०० ते १५० पटसंख्या असणे अपेक्षित आहे. शाळेच्या परिसरात अंगणवाडी अर्थात पूर्व प्राथमिक वर्ग, आकर्षक इमारत, विद्यार्थीसंख्येनुसार वर्गखोल्या उपलब्ध आहेत. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, हॅण्डवॉश स्टेशन, मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकगृह आणि भोजनकक्षही उपलब्ध असून आत या शाळेचा आदर्श शाळा उपक्रमात सहभाग झाल्याने अधिक प्रमाणात शैक्षणिक साहित्य व खेळाचे साहित्य, विद्यार्थ्याना वाचनासाठी वाचनालय व ग्रंथालयासह प्रत्येक वर्ग संगणक कक्ष व व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा नव्याने मिळू शकणार आहेत.

राज्यातील ५०० शाळांमधून मनपाच्या शाळेची निवड केल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल, मनपा शिक्षणाधिकारी जाधव, मुख्याध्यापक धोंडिराम भिंगोले नगरसेविका पूजा पंचाक्षरी, फरजाना बागवान, गौरव काथवटे यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.