शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. परंतु, केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात संयुक्त किसान ...

दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. परंतु, केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शनिवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. लातूर- अंबाजोगाई मार्गावरही आंदोलन झाले. त्यात रेणापूर तालुका काँग्रेस कमिटी, शेतकरी, शेतकरी संघटना, महाराष्ट्र विकास आघाडीने सहभाग नोंदविला. या वेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, संचालक संग्राम माटेकर, प्रवीण पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन माणिक सोमवंशी, पं.स.चे माजी सदस्य दगडू सावंत, ॲड. प्रदीपसिंह गंगणे, माजी संचालक विश्वासराव देशमुख, प्रकाश सूर्यवंशी, सरपंच रामहरी गोरे, उपसरपंच महेश खाडप, गोविंद पाटील, मतिन सय्यद, गजानन देशमुख, नगरसेवक अनिल पवार, भूषण पनुरे, ॲड. शेषेराव हाके, महादेव उबाळे, रामचंद्र शिंदे, दगडू शेख, रोहित गिरी, अजय चक्रे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीचे ॲड. मंचकराव डोणे, बसवंतअप्पा उबाळे, ॲड, अनिरुद्ध येचाळे, नाजम शेख, शरद फुलारी, अनिल गोयकर, कल्याण पाटील, विजय गव्हाणे, दिग्विजय कांबळे आदी सहभागी झाले होते.