शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

मोबाईलने ‘मेमरी’ घालविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

असे का होते? तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याने बुद्धिमत्ता खालावत आहे. टेक्नॉलॉजीचा हा साईड इफेक्ट आहे. बुद्धिमत्तेला चालना न देता थेट ...

असे का होते?

तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याने बुद्धिमत्ता खालावत आहे. टेक्नॉलॉजीचा हा साईड इफेक्ट आहे.

बुद्धिमत्तेला चालना न देता थेट यंत्रावर सर्व गोष्टी होत आहेत. त्या यंत्रावर मिळू शकतात. त्यामुळे आठवणीत ठेवण्याची गरज भासत नाही.

बुद्धिमत्ता खालावत चालल्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी आठवत नाहीत. याला टेक्नॉलॉजी कारणीभूत आहे.

हे टाळण्यासाठी

जाणीवपूर्वक बुद्धीला चालना दिली पाहिजे. जे आपण काम करतो, ते काम मेंदूमध्ये स्टोरेज होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

मल्टी टास्किंग न करता एकाच वेळी एक काम हाती घेऊन ते पूर्ण करणे हेच उद्दिष्ट असायला हवे.

बुद्धीला चालना देण्यासाठी नवीन गोष्टी शिकली पाहिजेत. नवीन खेळ, नवीन भाषा शिकून ही चालना देता येईल.

मुलांना, आजोबांना नंबर्स पाठ, कारण

आजोबा

मोबाईलचा वापर करीत नसल्यामुळे घरातील वयस्क व्यक्तींना सगळ्यांचेच मोबाईल नंबर पाठ आहेत. जुने माणसं एकाच वेळी अनेक कामं करीत नाहीत. त्यामुळे त्यांना नंबर पाठ आहेत.

आई

गृहिणी असलेल्या आईला घरातल्या सगळ्याच सदस्यांचे मोबाईल नंबर्स तोंडपाठ आजही आहेत. कारण आईकडून मोबाईलचा वापर सर्रास नाही. तिचे काम एकाग्रतेवर आहे.

लहान मुलगा

लहान मुलांनाही आई, बाबा व घरातील भावंडांचा नंबर तोंडपाठ आहे. त्यांचीही एकाग्रता कमालीची असते. त्यामुळे दहावीच्या आतील वयोगटात अनेक मुलांना नंबर मोबाईल नंबर तोंडपाठ आहेत.

मल्टी टास्किंगमुळे बुद्धिमत्ता खालावत चालली आहे. पण आजही एकाच वेळी एक काम एकाग्रतेने केले तर सर्व गोष्टी ध्यानात राहू शकतात. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. - डॉ. आशिष चेपुरे, डॉ. अपूर्वा