शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

मोबाईलने ‘मेमरी’ घालविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

असे का होते? तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याने बुद्धिमत्ता खालावत आहे. टेक्नॉलॉजीचा हा साईड इफेक्ट आहे. बुद्धिमत्तेला चालना न देता थेट ...

असे का होते?

तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याने बुद्धिमत्ता खालावत आहे. टेक्नॉलॉजीचा हा साईड इफेक्ट आहे.

बुद्धिमत्तेला चालना न देता थेट यंत्रावर सर्व गोष्टी होत आहेत. त्या यंत्रावर मिळू शकतात. त्यामुळे आठवणीत ठेवण्याची गरज भासत नाही.

बुद्धिमत्ता खालावत चालल्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी आठवत नाहीत. याला टेक्नॉलॉजी कारणीभूत आहे.

हे टाळण्यासाठी

जाणीवपूर्वक बुद्धीला चालना दिली पाहिजे. जे आपण काम करतो, ते काम मेंदूमध्ये स्टोरेज होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

मल्टी टास्किंग न करता एकाच वेळी एक काम हाती घेऊन ते पूर्ण करणे हेच उद्दिष्ट असायला हवे.

बुद्धीला चालना देण्यासाठी नवीन गोष्टी शिकली पाहिजेत. नवीन खेळ, नवीन भाषा शिकून ही चालना देता येईल.

मुलांना, आजोबांना नंबर्स पाठ, कारण

आजोबा

मोबाईलचा वापर करीत नसल्यामुळे घरातील वयस्क व्यक्तींना सगळ्यांचेच मोबाईल नंबर पाठ आहेत. जुने माणसं एकाच वेळी अनेक कामं करीत नाहीत. त्यामुळे त्यांना नंबर पाठ आहेत.

आई

गृहिणी असलेल्या आईला घरातल्या सगळ्याच सदस्यांचे मोबाईल नंबर्स तोंडपाठ आजही आहेत. कारण आईकडून मोबाईलचा वापर सर्रास नाही. तिचे काम एकाग्रतेवर आहे.

लहान मुलगा

लहान मुलांनाही आई, बाबा व घरातील भावंडांचा नंबर तोंडपाठ आहे. त्यांचीही एकाग्रता कमालीची असते. त्यामुळे दहावीच्या आतील वयोगटात अनेक मुलांना नंबर मोबाईल नंबर तोंडपाठ आहेत.

मल्टी टास्किंगमुळे बुद्धिमत्ता खालावत चालली आहे. पण आजही एकाच वेळी एक काम एकाग्रतेने केले तर सर्व गोष्टी ध्यानात राहू शकतात. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. - डॉ. आशिष चेपुरे, डॉ. अपूर्वा