शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

मोबाईलने ‘मेमरी’ घालविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

असे का होते? तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याने बुद्धिमत्ता खालावत आहे. टेक्नॉलॉजीचा हा साईड इफेक्ट आहे. बुद्धिमत्तेला चालना न देता थेट ...

असे का होते?

तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याने बुद्धिमत्ता खालावत आहे. टेक्नॉलॉजीचा हा साईड इफेक्ट आहे.

बुद्धिमत्तेला चालना न देता थेट यंत्रावर सर्व गोष्टी होत आहेत. त्या यंत्रावर मिळू शकतात. त्यामुळे आठवणीत ठेवण्याची गरज भासत नाही.

बुद्धिमत्ता खालावत चालल्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी आठवत नाहीत. याला टेक्नॉलॉजी कारणीभूत आहे.

हे टाळण्यासाठी

जाणीवपूर्वक बुद्धीला चालना दिली पाहिजे. जे आपण काम करतो, ते काम मेंदूमध्ये स्टोरेज होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

मल्टी टास्किंग न करता एकाच वेळी एक काम हाती घेऊन ते पूर्ण करणे हेच उद्दिष्ट असायला हवे.

बुद्धीला चालना देण्यासाठी नवीन गोष्टी शिकली पाहिजेत. नवीन खेळ, नवीन भाषा शिकून ही चालना देता येईल.

मुलांना, आजोबांना नंबर्स पाठ, कारण

आजोबा

मोबाईलचा वापर करीत नसल्यामुळे घरातील वयस्क व्यक्तींना सगळ्यांचेच मोबाईल नंबर पाठ आहेत. जुने माणसं एकाच वेळी अनेक कामं करीत नाहीत. त्यामुळे त्यांना नंबर पाठ आहेत.

आई

गृहिणी असलेल्या आईला घरातल्या सगळ्याच सदस्यांचे मोबाईल नंबर्स तोंडपाठ आजही आहेत. कारण आईकडून मोबाईलचा वापर सर्रास नाही. तिचे काम एकाग्रतेवर आहे.

लहान मुलगा

लहान मुलांनाही आई, बाबा व घरातील भावंडांचा नंबर तोंडपाठ आहे. त्यांचीही एकाग्रता कमालीची असते. त्यामुळे दहावीच्या आतील वयोगटात अनेक मुलांना नंबर मोबाईल नंबर तोंडपाठ आहेत.

मल्टी टास्किंगमुळे बुद्धिमत्ता खालावत चालली आहे. पण आजही एकाच वेळी एक काम एकाग्रतेने केले तर सर्व गोष्टी ध्यानात राहू शकतात. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. - डॉ. आशिष चेपुरे, डॉ. अपूर्वा