शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

मराठवाड्यात होतेय अजून पडताळणीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 05:31 IST

लातूर : आठवडाभरापूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस केवळ ५८४ शेतकºयांची यादी देऊन, १ कोटी ९७ लाख २३ हजार रुपये उपलब्ध करून दिले़

लातूर : आठवडाभरापूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस केवळ ५८४ शेतकºयांची यादी देऊन, १ कोटी ९७ लाख २३ हजार रुपये उपलब्ध करून दिले़, परंतु पडताळणी करूनच रक्कम अदा करावी, अशा सूचना दिल्या आहेत़ परिणामी, आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही़औरंगाबाद जिल्ह्यात २२९ शेतकºयांच्या खात्यात ५२,५३,९७४ कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. बीड जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले असले, तरी आतापर्यंत २३६ शेतकºयांचे ९२ लाख कर्जमाफ झाले.आठवडाभरापासून उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया गोठलेलीच आहे़ मागील आठवड्यात शासनाकडून ५८ शेतकºयांची यादी बँकेला देण्यात आली होती़ आतापर्यंत ५८ पैकी ५१ शेतकºयांनाच १८ लाख १ हजार ९८१ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे़मागच्या यादीत थोडासा घोळ झाला होता़ ही बाब शासनास कळविण्यात आली आहे़ त्यानंतर, नव्या फॉरमॅटमध्ये काम करण्याच्या सूचना मिळाल्या़ सतत बदलणाºया नियमांमुळे अधिकारी-कर्मचारी त्रस्त झाले आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली़नांदेड जिल्ह्यात कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांची निश्चित संख्या उपलब्ध नाही. जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार १३३ शेतकºयांचे ३ लाख १२ हजार ७१२ अर्ज अपलोड करण्यात आले आहे. जिल्हा बँकेमार्फत ७१ हजार १८८ शेतकºयांची माहिती पाठविली आहे.जालना जिल्ह्यातील ६ हजार १५५ पात्र शेतकºयांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी बँकांना देण्यात आला आहे. प्रत्यक्षात किती शेतकºयांना पैसे वर्ग करण्यात आले, याची आकडेवारी मिळाली नाही. परभणी जिल्ह्यातील शेतकºयांच्या कर्जमाफीची ४४ कोटी २५ लाख ४९ हजार २८३ रुपयांची रक्कम महाराष्ट्र ग्रामीण बँकेला मिळाली असून, ही रक्कम पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे़>जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ व्हावा, यासाठी जिल्हा बँकेमार्फत शेतकºयांची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. आॅनलाइन अर्जाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. शासनाकडून सर्व शेतकºयांना लवकरच कर्जमाफीची रक्कम मिळेल, अशी अपेक्षा आहे.- आ. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष>शासनाच्या आयटी विभागाच्या निर्देशानुसार, जिल्हा बॅँकेच्या कर्जदार शेतकºयांच्या डाटा अपलोडिंगचे काम पूर्णत्वाकडे आहे. बॅँकेचे १ लाख १६ हजार शेतकरी कर्जदार पात्र ठरले आहेत. आतापर्यंत २३६ शेतकºयांचे ९२ लाख रुपये कर्जमाफ झाले आहे. लवकरात लवकर उर्वरित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.- आदित्य सारडा, अध्यक्ष जिल्हामध्यवर्ती सहकारी बॅँक, बीड

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी