शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेस सुरुवात; शेतशिवाराची सुपिकता वाढणार...

By संदीप शिंदे | Updated: May 19, 2023 18:33 IST

पानगाव-तळेगाव येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते उद्घाटन

रेणापूर : शासनाकडून गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजना राबविली जात असून, जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ रेणापूर तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पाच्या पानगाव-तळेगाव रस्त्यालगत गाळ उपसा सुरू असलेल्या ठिकाणी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कांबळे, तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड, पाटबंधारे उपविभागीय अधिकारी निटुरे, शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी, शिवसेनेचे रेणापूर तालुका प्रमुख गोविंद दुड्डे, सेवा सहकारी सोसायटी पानगावचे चेअरमन गणेश वांगे, तलाठी डी. डी. कराड यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

शेतशिवाराची सुपिकता वाढणार...विविध तलावातील साठवण क्षमता वाढावी, त्यामधील गाळ काढून तो शेतशिवारात टाकता यावा, यासाठी शासनातर्फे गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत रेणापूर तालुक्यात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेमुळे शेतशिवाराची सुपिकता वाढणार असून, उत्पादकतेमध्ये वाढ होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

टॅग्स :laturलातूरagricultureशेती