शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Latur: NEET परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्याने संपवले जीवन; वडील म्हणाले, अभ्यासाचे कारण वाटत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 15:43 IST

दहावीला ९२.५ टक्के गुण हाेते. बारावीला ८४ टक्के गुणे हाेते.

लातूर : बीड जिल्ह्यातील रुई-धानाेरा (ता. गेवराई) येथील अनिकेत अंकुश कानगुडे (वय २०) या विद्यार्थ्याने राहत्या खाेलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना लातुरात २ मे राेजी दुपारी घडली. असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. पाेलिसांनी अद्याप कुटुंबीयांचा जबाब घेतला नाही, तर वडिलांनी नीट वा अभ्यासामुळे ताे टाेकाचे पाऊल उचलेल असे वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पाेलिसांनी सांगितले, रुई (धानोरा) येथील अनिकेत कानगुडे हा काही महिन्यांपासून लातुरात बाेधेनगर येथे भाड्याच्या खाेलीत राहत हाेता. शुक्रवारी सकाळी १० वाजता शेजारचे मित्र बाहेर गेले हाेते. ताे खाेलीवर एकटाच हाेता. दुपारी ३ वाजता मित्राने खाेलीचा दरवाजा वाजविला. बराच वेळ झाले तरी दार उघडत नसल्याने त्याने शेजाऱ्याला माहिती दिली. दार जाेराने ढकलल्यानंतर अनिकेतने छताला गळफास घेतल्याचे आढळले. शनिवारी सकाळी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

दाेन दिवसांपासून एकटाच हाेतात्याच्या खाेलीवर राहणाऱ्या मित्राचे नीटचे केंद्र नांदेड आल्याने दाेन दिवसांपूर्वीच त्याने खाेली साेडली हाेती. अनिकेत एकटाच राहत हाेता. शेजारी राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, ताे फारसे बाेलत नव्हता.

जबाबानंतरच कारण समाेर येईलआम्ही त्याच्याशी माेबाइलवर बाेलत हाेताे. त्याच्यावर अभ्यासाचा ताण असावा, असे कधीही वाटले नाही. ताे बाेलताना कुठल्याही दडपणाशिवाय बाेलत हाेता. त्याला दहावीला ९२.५ टक्के गुण हाेते. बारावीला ८४ टक्के गुणे हाेते. नीटच्या अभ्यासामुळे त्याने असे पाऊल उचलले असे वाटत नसल्याचे वडील अंकुश कानगुडे यांनी सांगितले, तर पाेलिस निरीक्षक दिलीप सागर म्हणाले, कुटुंबीयांचा जबाब घेतल्यानंतर कारण समाेर येऊ शकेल.

टॅग्स :examपरीक्षाlaturलातूर