शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

लाडाची लेक सीमेवर लढणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST

लातूर शहरासह जिल्ह्यात एकूण १२ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा याेजनेंतर्गत एनसीसीमध्ये जवळपास २०० मुलींना प्रशिक्षण दिले जाते. यातून आता एनडीए, ...

लातूर शहरासह जिल्ह्यात एकूण १२ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा याेजनेंतर्गत एनसीसीमध्ये जवळपास २०० मुलींना प्रशिक्षण दिले जाते. यातून आता एनडीए, आयएमए आणि ओटीए या तीन माध्यमांद्वारे लष्करात दाखल हाेता येणार आहे. सावित्रीच्या लेकींना आता सीमेवर शत्रूविराेधात लढा देता येणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाने या लेकींना माेठा दिलासा मिळाला आहे.

काय आहे सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल...

सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले आहे. आता राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी अर्थात एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींना देता येणार आहे. यातून स्थानिक एनसीसीमधील मुलींना आता देशसेवेची संधी मिळणार आहे.

प्रत्येक क्षेत्रात मुलींनाही समान संधी देण्यात आली आहे. याला अपवाद एनडीए हाेते. मात्र, सर्वाेच्च न्यायालयाने एनडीएची दारेही आपल्या निकालाने खुली केली आहेत. हा निकाल देशभरातील लाखाे मुलींसाठी दिलासादायक ठरला आहे.

लातूर जिल्ह्यातील २०० मुलींना मिळेल संधी

लातूर शहर आणि जिल्ह्यातील १२ महाविद्यालयात एनसीसी कॅम्प घेतले जातात. यातून जवळपास २०० मुली प्रशिक्षण घेतात. आता या मुलींना सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने एनडीए, आयएमए आणि ओटीए या तीन माध्यमांद्वारे लष्करात भरती हाेता येणार आहे.

लष्करामध्येही मिळणार प्रवेश...

देशाच्या सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने देशभरातील लाखाे मुलींना लष्करात भरती हाेण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी, आयएमए आणि ओटीएसरख्या विभागात भरती हाेता येईल. यातून देशसेवा करण्याची संधी आता मुलींना मिळेल.

लेकींनी मानले न्यायालयाचे आभार...

हा निर्णय मुलींसाठी वेगळ्या क्षेत्रात संधी देणारा ठरणार आहे. आजपर्यंत या क्षेत्राची दारे मुलींसाठी बंद हाेती. आता या निकालामुळे एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींना देता येणार आहे. या क्षेत्रात मुली आपले कर्तृत्व सिद्ध करतील. हा विश्वास वाटताे.

सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशभरातील मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीत भरती हाेण्याची संधी मिळणार आहे. यातून आता मुलींना देशसेवा करता येणार आहे. परिणामी, एनसीसीच्या मुलींना निकालातून दिलासा मिळाला आहे.

देशासह जगभरातील विविध क्षेत्रात मुली आज आघाडीवर आहेत. विज्ञान, समाजकारण, राजकारण, शिक्षण आणि संशाेधनाच्या क्षेत्रात मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने मुलींनाही एनडीएमध्ये प्रवेश मिळणार आहे. हा निर्णय महत्वाचा आहे.