शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

लाडाची लेक सीमेवर लढणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST

लातूर शहरासह जिल्ह्यात एकूण १२ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा याेजनेंतर्गत एनसीसीमध्ये जवळपास २०० मुलींना प्रशिक्षण दिले जाते. यातून आता एनडीए, ...

लातूर शहरासह जिल्ह्यात एकूण १२ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा याेजनेंतर्गत एनसीसीमध्ये जवळपास २०० मुलींना प्रशिक्षण दिले जाते. यातून आता एनडीए, आयएमए आणि ओटीए या तीन माध्यमांद्वारे लष्करात दाखल हाेता येणार आहे. सावित्रीच्या लेकींना आता सीमेवर शत्रूविराेधात लढा देता येणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाने या लेकींना माेठा दिलासा मिळाला आहे.

काय आहे सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल...

सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले आहे. आता राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी अर्थात एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींना देता येणार आहे. यातून स्थानिक एनसीसीमधील मुलींना आता देशसेवेची संधी मिळणार आहे.

प्रत्येक क्षेत्रात मुलींनाही समान संधी देण्यात आली आहे. याला अपवाद एनडीए हाेते. मात्र, सर्वाेच्च न्यायालयाने एनडीएची दारेही आपल्या निकालाने खुली केली आहेत. हा निकाल देशभरातील लाखाे मुलींसाठी दिलासादायक ठरला आहे.

लातूर जिल्ह्यातील २०० मुलींना मिळेल संधी

लातूर शहर आणि जिल्ह्यातील १२ महाविद्यालयात एनसीसी कॅम्प घेतले जातात. यातून जवळपास २०० मुली प्रशिक्षण घेतात. आता या मुलींना सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने एनडीए, आयएमए आणि ओटीए या तीन माध्यमांद्वारे लष्करात भरती हाेता येणार आहे.

लष्करामध्येही मिळणार प्रवेश...

देशाच्या सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने देशभरातील लाखाे मुलींना लष्करात भरती हाेण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी, आयएमए आणि ओटीएसरख्या विभागात भरती हाेता येईल. यातून देशसेवा करण्याची संधी आता मुलींना मिळेल.

लेकींनी मानले न्यायालयाचे आभार...

हा निर्णय मुलींसाठी वेगळ्या क्षेत्रात संधी देणारा ठरणार आहे. आजपर्यंत या क्षेत्राची दारे मुलींसाठी बंद हाेती. आता या निकालामुळे एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींना देता येणार आहे. या क्षेत्रात मुली आपले कर्तृत्व सिद्ध करतील. हा विश्वास वाटताे.

सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशभरातील मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीत भरती हाेण्याची संधी मिळणार आहे. यातून आता मुलींना देशसेवा करता येणार आहे. परिणामी, एनसीसीच्या मुलींना निकालातून दिलासा मिळाला आहे.

देशासह जगभरातील विविध क्षेत्रात मुली आज आघाडीवर आहेत. विज्ञान, समाजकारण, राजकारण, शिक्षण आणि संशाेधनाच्या क्षेत्रात मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने मुलींनाही एनडीएमध्ये प्रवेश मिळणार आहे. हा निर्णय महत्वाचा आहे.