शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खरोश्याचा पाणीप्रश्न कायम, निवडणुकीत आश्वासनांची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:16 IST

खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा गावचा विस्तार होऊन २५ वर्षे झाली. यात ग्रामपंचायतीच्या ५ पंचवार्षिक निवडणुका झाल्या. मात्र, ...

खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा गावचा विस्तार होऊन २५ वर्षे झाली. यात ग्रामपंचायतीच्या ५ पंचवार्षिक निवडणुका झाल्या. मात्र, गावचा पाणीप्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

खरोसा येथील पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून, साडेअकरा कोटी खर्चून राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत मसलगा मध्यम प्रकल्पातून २००६ मध्ये सहा खेडी पाणीपुरवठा योजना सुरू केली. परंतु, ही योजना कधी वीजबिलामुळे तर कधी पाण्याअभावी बंद पडली. त्यामुळे काही वेळेस गावकऱ्यांना पावसाळ्यातही पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागले. गावातील काही वस्तीत सध्या सुरळीत पाणीपुरवठा नाही. कधी १५ दिवसांआड तर कधी महिन्याने पाणी मिळत आहे. दरम्यान, विधानसभा, ग्रामपंचायत निवडणुकीच्या कालावधीत पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले जात आहे. परंतु, निवडणुका झाल्या की, आश्वासन हवेतच विरत आहे. या निवडणुकीत पाण्याचा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजही विकत पाणी...

यंदा मसलगा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र, अद्यापही खरोसा गावाला प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू नाही.

गावातील काही वस्त्यांत आजही पाणी विकत घ्यावे लागते आहे. ८०० ते एक हजार लिटर पाण्यासाठी दीडशे रुपये मोजावे लागत आहेत.