शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान; कर्मचाऱ्यांना मानधनाची लागली प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST

लातूर : जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी २५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ३८३ ग्रा.पं.साठी ...

लातूर : जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी २५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ३८३ ग्रा.पं.साठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. या प्रक्रियेसाठी १ हजार ४३२ मतदान केंद्रांवर ५ हजार १७८ कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी निवडणूक काळात सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन मिळालेले नाही.

जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ३८३ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यामध्ये लातूर तालुक्यातील २३२, रेणापूर ८६, औसा १७४, निलंगा १८०, शिरूर अनंतपाळ ८६, देवणी १०८, उदगीर २२५, जळकोट ८४, अहमदपूर १५५, तर चाकूर तालुक्यातील १०२ अशा एकूण १ हजार ४३२ मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेसाठी सेवा बजावलेल्या ५ हजार ७२८ कर्मचाऱ्यांना अद्यापही मानधन मिळाले नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सेवा बजावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. जवळपास १ हजार ४३२ केंद्रांवर मतदान झाले होते. यासाठी ५ हजार ७२८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मानधनासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

तालुकाग्रामपंचायती कर्मचारी

लातूर ६४ ९२८

रेणापूर २८ ३५०

औसा ४६ ६९६

निलंगा ४८ ७२०

शिरूर अनंतपाळ २७ ३५०

देवणी ३४ ४५०

उदगीर ६१ ९००

जळकोट २७ ३५०

अहमदपूर ४९ ६२०

चाकूर २४ ४२०