शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रयत क्रांती संघटनेचे हलगीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST

रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पेठे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन झाले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षातील पीकविमा मिळाला नाही. ...

रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पेठे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन झाले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षातील पीकविमा मिळाला नाही. तसेच यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मुगाचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट झाला आहे. नदी- नाल्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या पिकांची नासाडी झाली आहे. तसेच जमिनीची खरडण झाली आहे. त्यामुळे उसासह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी करीत हलगीनाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार अतुल जटाळे यांना देण्यात आले. निवेदनावर शिवाजीराव पेठे, ओमप्रकाश सारूळे यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा...

मागील वर्षात पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरित पीकविमा देण्यात यावा. यंदा खरीप हंगामातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चालू वर्षातील २५ टक्के पीकविमा रक्कम देण्यात यावी, भुईसपाट झालेल्या उसाला हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात यावी. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसल्याने ई-पीक पाहणी पूर्वीप्रमाणे करावी. शिरूर अनंतपाळ येथे १३२ केव्ही वीज वितरण कार्यालय सुरू करावे. शिवपूर येथे ३३ केव्ही उपकेंद्र मंजूर करावे. चालू बाकीदारांस ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.