शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तिरूच्या डाव्या, उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी लवकरच निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST

तिरु मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील १० ते १२ गावांतील सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या ...

तिरु मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील १० ते १२ गावांतील सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या विशेष दुरुस्ती करण्याची मागणी मंगरूळचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान, कालव्याच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव संबंधित विभागाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता.

या दोन्ही कालव्यांची विशेष दुरुस्ती झाल्यास मंगरूळ, लाळी खु., लाळी बु., बेळसांगवी, येवरी, वाढवणा खु., वाढवणा बु., बोरगाव, शिवणखेड आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला या पाण्याचा लाभ होईल. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे, अशी मागणी महेताब बेग यांनी केली होती. त्यामुळे जलसंपदा अधिकाऱ्यांची विशेष बैठक झाली होती. तेव्हा तिरु प्रकल्पाच्या कालवा दुरुस्तीचा प्रस्ताव, वितरण प्रणालीद्वारे सिंचनाचा प्रस्तावावर अभ्यास करण्याबरोबर सर्वेक्षण, अंदाजपत्रकाची कार्यवाही करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच सर्वसमावेशक प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. सर्व बाबींचा अभ्यास करून प्रकल्पाच्या पुढील कामास सुरुवात करण्यात येईल, असे संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जळकोट येथे सिंचन विभागाचे उपविभागीय कार्यालय सुरू करण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहे. या दोन्ही कालव्याचे काम सुरू झाल्यास सिंचन क्षेत्र वाढेल. तसेच पिण्याच्या पाणी सोय होण्यास मदत होईल. जमिनीतील पाणी पातळी वाढेल. या बाबींचा विचार करून या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे व सरपंच महेताब बेग यांनी सांगितले.