शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या दरातील वाढ तत्काळ रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:19 IST

पानगाव : यावर्षी खताच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तत्काळ रद्द करण्यात यावी तसेच खत, बियाण्याचा काळाबाजार ...

पानगाव : यावर्षी खताच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तत्काळ रद्द करण्यात यावी तसेच खत, बियाण्याचा काळाबाजार होऊ नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. काही विक्रेते जुन्या शिल्लक खताची नवीन दरात विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. त्यासाठी ते कच्च्या पावत्यांचा वापर करत आहेत. ई-पाॅस मशीनवरील खत साठा व प्रत्यक्षातील खत साठ्यात तफावत आहे. सध्या महाबीजचे बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने ते कोणत्या विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे, याची माहिती कृषी विभागाने द्यावी. तसेच अनुदानावरील बियाणे पेरणीपूर्वी वाटण्यात यावे, अशी मागणीही केली आहे. या निवेदनावर संतोष नागरगोजे, भागवत शिंदे, संजय राठोड, बाळासाहेब मुंडे, संग्राम रोडगे, बाळासाहेब शिवशेटे, नीलेश शिंदे, आदींच्या सह्या आहेत.