शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संवाद यात्रेतून १४६ गावांना भेटी दिल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:15 IST

यावेळी आ. अभिमन्यू पवार म्हणाले, आपण शेती मशागतीची कामे मनरेगाअंतर्गत करण्याची मागणी केली असून हा निर्णय अंमलात आल्यास शेतकऱ्यांच्या ...

यावेळी आ. अभिमन्यू पवार म्हणाले, आपण शेती मशागतीची कामे मनरेगाअंतर्गत करण्याची मागणी केली असून हा निर्णय अंमलात आल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडणार आहे. नकाशावरील सर्व शेतरस्ते हे शासन मालकीचे असून ते खुले करण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने मतदारसंघात प्रशासनाकडून काम केले जात आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाणी असूनही केवळ शेतरस्ते नसल्याने ऊस अथवा भाजीपाला लागवड करता येत नाही. त्यामुळे या चळवळीचा भाग म्हणून प्रत्येकाने यात सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी केशर आंबा लागवडीकडे वळावे. औसा मतदारसंघातील निलंगा तालुक्यातील ६८ गावांत २ हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट असून ते पूर्णत्वास नेण्यासाठी कृषी विभागाकडून काम केले जात आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी भाजपाचे कासारशिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, जिलानी बागवान, ओम बिरादार, होळकुंदे, बळी पाटील, नितीन पाटील उपस्थित होते.

संपूर्ण निधी शेतकऱ्यांसाठी...

माझ्या आयुष्यातील आमदार निधी हा शेतकरी व शेतीविषयी कामावर खर्च होणार आहे. शेत रस्त्यासाठी आमदार निधी खर्च करणारा मी राज्यातील पहिला आमदार आहे. आमदार झाल्यापासून १ कोटी काेविडसाठी आणि उर्वरित ५ कोटी आमदार निधी हा शेत रस्त्यावर खर्च होत असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.