शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पिकविमासाठी भादा येथे शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

By संदीप शिंदे | Updated: August 16, 2023 19:54 IST

मागील वर्षीपासून भादा येथील शेतकरी पिकविम्यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत.

भादा : खरीप हंगाम २०२२ मधील पिकविमा देण्यात यावा यासाठी पिकविमा कंपनीच्या निषेधार्थ मंगळवारी शेतकऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांची भेट घेत पिकविमा मंजूर झालेला असल्याचे सांगितले.

मागील वर्षीपासून भादा येथील शेतकरी पिकविम्यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. यापुर्वी पिकविमा कंपनी, शेतकरी आणि जिल्हाधिकारी यांची बैठकही पार पडली होती. मात्र, भादा येथील शेतकरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम राहीले. स्वातंत्र्यदिनी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्यामुळे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून भादा महसूल मंडळाला पिकविमा मंजूर झाला असल्याचे जाहीर केले. आंदोलनाच्या ठिकाणी भादा पोलीसाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी