शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:36 IST

लातूर : पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करणे गरजेचे आहे. पाण्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यवस्थापन केले नाही तर आपल्याला भविष्यात ...

लातूर : पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करणे गरजेचे आहे. पाण्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यवस्थापन केले नाही तर आपल्याला भविष्यात पाण्याची कोठारे निर्माण करावी लागतील असे प्रतिपादन बी. पी. सूर्यवंशी यांनी येथे केले.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, साक्षी समैया, संजय ममदापुरे, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डाॅ. संजय गवई यांची उपस्थिती होती. सूर्यवंशी म्हणाले,पाणी हे प्रत्येकाचे जीवन आहे कारण आपल्याला क्षणोक्षणी पाण्याची नितांत आवश्यकता असते. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व आपण जाणून घेऊन त्यासोबत सकारात्मक वर्तन करणे अत्यंत गरजेचे आहे. सूत्रसंचालन तहसीन मनियार यांनी तर आभार अर्जुन बंडगर यांनी मानले. स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉ. रत्नाकर बेडगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्रीराम वाघमारे, डॉ. श्रीकांत गायकवाड यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी विकास काळे, उमेश गाडे, बालाजी शेंगसारे, चंदन टाळकुटे, ओम ढमाले, श्रीराम सिंघन यांनी परिश्रम घेतले.