शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अंबाजोगाई रोडवरील अतिक्रमण हटविले; लातूर मनपाची धडक मोहीम

By हणमंत गायकवाड | Updated: September 20, 2022 18:24 IST

शहरातील सर्वच प्रमुख रस्त्याच्या फुटपाथवर अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत.

लातूर :लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फूटपाथवर असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवीन रेणापूर नाकापर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले.

सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्याच्या फुटपाथवर अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत. यामुळे रहदारीला अडथळा होत असल्याने मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी नवीन रेणापूर नाका रस्त्यापर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अतिक्रमण विभागाचे पथक कार्यरत होते. तरीही या रस्त्यावरील पूर्ण अतिक्रमण हाटले नाही.त्यामुळे उद्या पण कारवाई करण्यात येणार आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख रवी कांबळे, क्षेत्रीय अधिकारी कलीम शेख, महादेव फिसके, रवी शेंडगे, प्रल्हाद शिंदे, शिवाजी कुटकर यांच्यासह पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

टॅग्स :laturलातूरEnchroachmentअतिक्रमण