शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लातूर महापालिकेची धडक मोहीम; गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंतची अतिक्रमणे काढली

By हणमंत गायकवाड | Updated: September 15, 2022 17:08 IST

गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फुटपाथवर अनेकांनी दुकाने थाटलेली आहेत.

लातूर : गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत दोन्ही बाजूंनी अनेक ठिकाणी अतिक्रमणे थाटली होती. याविरुद्ध आयुक्तांच्या आदेशानुसार गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. कायमस्वरूपी थाटलेली दुकानेही पाडण्यात आली. आता फुटपाथने मोकळा श्वास घेतला आहे. 

गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फुटपाथवर अनेकांनी दुकाने थाटलेली आहेत. काँग्रेस भवन तसेच बसस्थानकाच्या बाजूला फुटपाथवर असलेल्या दुकानांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने हातोडा फिरविला. त्यामुळे आता हा रस्ता मोकळा झाला आहे. स्वत: आयुक्त अमन मित्तल अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन परिसरातील सहा ते आठ अतिक्रमित दुकाने हटविण्यात आली. या मोहिमेमध्ये अतिक्रमण विभाग प्रमुख रवि कांबळे यांच्यासह या विभागाचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, समाधान सूर्यवंशी, अमजद शेख, समीर शेख, रिजवान मणियार, मैनोद्दीन शेख, धोंडिराम सोनवणे आदी मनपाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. 

स्वत:हून अतिक्रमणे काढावीत सकाळपासून दुपारी ४ वाजेपर्यंत अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होती. उद्या शहरातील अन्य भागात असलेली अतिक्रमणे हटविली जाणार आहेत. कारवाई करण्यापूर्वी संबंधितांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन आयुक्त अमन मित्तल यांनी केले आहे.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिका