शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

शेतमाल विक्रीसाठी स्वत:चा ब्रँड विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मामार्फत ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी येथील उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त ...

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मामार्फत ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी येथील उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त माधवराव भुजंगराव चव्हाण यांनी ‘शेतकरी ते ग्राहका’अंतर्गत ‘अण्णांच्या गावाचं टरबूज’ या ब्रँडखाली विविध फळे आणि भाजीपाला विक्री स्टाॅल सुरू केला आहे. या स्टाॅलचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्या हस्ते झाले. यावेळी आत्माचे उपसंचालक आर. एस. पाटील, रेणापूर तालुका कृषी अधिकारी हरिनाम नागरगोजे, आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक रणजीत चव्हाण, कृषी पर्यवेक्षक अंगद सुडे, वैभव चव्हाण, गणपतराव चव्हाण, प्रशांत सरवदे, निशांत देशमुख, महेश पाटील, त्र्यंबक स्वामी, सचिन पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यशवंतवाडी येथील प्रगत शेतकरी माधवराव चव्हाण यांच्या शेतामध्ये भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो, सिमला मिरची, अद्रक, काकडी, मिरची, फळांमध्ये आंबा, सीताफळ तसेच टरबूज लागवड करण्यात आली आहे. त्याची विक्री लातूर शहरात केली जात आहे.