शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

शेतमाल विक्रीसाठी स्वत:चा ब्रँड विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मामार्फत ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी येथील उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त ...

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मामार्फत ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी येथील उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त माधवराव भुजंगराव चव्हाण यांनी ‘शेतकरी ते ग्राहका’अंतर्गत ‘अण्णांच्या गावाचं टरबूज’ या ब्रँडखाली विविध फळे आणि भाजीपाला विक्री स्टाॅल सुरू केला आहे. या स्टाॅलचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्या हस्ते झाले. यावेळी आत्माचे उपसंचालक आर. एस. पाटील, रेणापूर तालुका कृषी अधिकारी हरिनाम नागरगोजे, आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक रणजीत चव्हाण, कृषी पर्यवेक्षक अंगद सुडे, वैभव चव्हाण, गणपतराव चव्हाण, प्रशांत सरवदे, निशांत देशमुख, महेश पाटील, त्र्यंबक स्वामी, सचिन पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यशवंतवाडी येथील प्रगत शेतकरी माधवराव चव्हाण यांच्या शेतामध्ये भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो, सिमला मिरची, अद्रक, काकडी, मिरची, फळांमध्ये आंबा, सीताफळ तसेच टरबूज लागवड करण्यात आली आहे. त्याची विक्री लातूर शहरात केली जात आहे.