शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

विद्यापीठाच्या धर्तीवर उपकेंद्राचा विकास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावतीने लातूर जिल्ह्याला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. मंचावर आ. ...

जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावतीने लातूर जिल्ह्याला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. मंचावर आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., आराेग्य उपसंचालक डाॅ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. लक्ष्मण देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, शिवाजीराव माने, शाेभाताई बेंजरगे, महिला आघाडीच्या सुनीताताई चाळक यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले, लातूरसह राज्यात स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठांच्या उपकेंद्राचा विद्यापीठाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. या उपकेंद्रांना विद्यापीठांचा दर्जा कसा देता येईल, याबाबत मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. काेराेनाची दुसरी लाट राेखण्यात आपल्याला यश आले आहे. काेराेनाच्या संकट काळात महसूल, आराेगय, पाेलीस, महिला व बालकल्याण विभागाबराेबरच राष्ट्रीय सेवा याेजनेच्या विद्यार्थ्यांनीही उत्तम काम केले आहे. या विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी मी लातुरात आलाे आहे. प्राध्यापक-विद्यार्थ्यांच्या संवादावर माझा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणानंतरच

महाविद्यालयाची दारे उघडतील...

महाविद्यालये कधी सुरू हाेतील, याबाबत विद्यार्थी, पालकांत संभ्रम आहे. लातूर जिल्ह्याला प्राप्त हाेणाऱ्या लसीकरणाच्या काेट्यापैकी २५ टक्के काेटा हा विद्यार्थ्यासाठी वापरता येइल. येत्या दाेन महिन्यात विद्यार्थ्याचे लसीकरण पूर्ण हाेइल. त्यानंतरच महाविद्यालयांची दारे उघडण्याबाबत विचार करता येतील. महाविद्यालये सुरू व्हावीत, ही आपली इच्छा आहे. यासाठी विद्यार्थ्यांना काेराेनाची बाधा हाेणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत, असेही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत म्हणाले.