शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या धर्तीवर उपकेंद्राचा विकास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावतीने लातूर जिल्ह्याला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. मंचावर आ. ...

जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावतीने लातूर जिल्ह्याला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. मंचावर आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., आराेग्य उपसंचालक डाॅ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. लक्ष्मण देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, शिवाजीराव माने, शाेभाताई बेंजरगे, महिला आघाडीच्या सुनीताताई चाळक यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले, लातूरसह राज्यात स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठांच्या उपकेंद्राचा विद्यापीठाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. या उपकेंद्रांना विद्यापीठांचा दर्जा कसा देता येईल, याबाबत मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. काेराेनाची दुसरी लाट राेखण्यात आपल्याला यश आले आहे. काेराेनाच्या संकट काळात महसूल, आराेगय, पाेलीस, महिला व बालकल्याण विभागाबराेबरच राष्ट्रीय सेवा याेजनेच्या विद्यार्थ्यांनीही उत्तम काम केले आहे. या विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी मी लातुरात आलाे आहे. प्राध्यापक-विद्यार्थ्यांच्या संवादावर माझा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणानंतरच

महाविद्यालयाची दारे उघडतील...

महाविद्यालये कधी सुरू हाेतील, याबाबत विद्यार्थी, पालकांत संभ्रम आहे. लातूर जिल्ह्याला प्राप्त हाेणाऱ्या लसीकरणाच्या काेट्यापैकी २५ टक्के काेटा हा विद्यार्थ्यासाठी वापरता येइल. येत्या दाेन महिन्यात विद्यार्थ्याचे लसीकरण पूर्ण हाेइल. त्यानंतरच महाविद्यालयांची दारे उघडण्याबाबत विचार करता येतील. महाविद्यालये सुरू व्हावीत, ही आपली इच्छा आहे. यासाठी विद्यार्थ्यांना काेराेनाची बाधा हाेणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत, असेही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत म्हणाले.