शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

कर्जमुक्ती मिळालेले शेतकरी नवीन पीक कर्जापासून वंचित; बँकांची मात्र उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST

लातूर : शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली. या अंतर्गत जिल्ह्यात ५६ हजार ९४६ शेतकऱ्यांना ३३५ कोटी ...

लातूर : शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली. या अंतर्गत जिल्ह्यात ५६ हजार ९४६ शेतकऱ्यांना ३३५ कोटी ४० लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. परंतु, यातील बहुतांश शेतकरी योजनेचा लाभ मिळूनही पीक कर्जापासून वंचित आहेत.

कर्ज पुरवठा करण्याचे आदेश असतानाही राष्ट्रीयीकृत बँकांच्या उदासिनतेमुळे अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. अनेकांचे बँक व्यवहार नियमित असतानाही कर्ज मिळाले नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. जिल्ह्यात केवळ ५२ टक्क्यांपर्यंत कर्ज वाटप होत असल्याचे चित्र आहे.

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला. मात्र नवीन पीक कर्ज काही मिळाले नाही. खरीप गेला, आता रबी आला. बँकांच्या उदासीनतेमुळे कर्ज मिळत नाही.

- शेतकरी

कर्जमाफी झाल्यानंतर बँकेकडून बेबाकी घेतली. लगेच नवीन कर्जासाठी प्रस्ताव सादर केला. कागदपत्र पूर्ण असल्याने कर्ज मंजूर झाले.

- शेतकरी

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज पुरवठा करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार अनेकांना पीक कर्ज उपलब्ध झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही, त्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यानुसार संबंधित बँकांना सूचना केल्या जात आहेत. उद्दिष्टपूर्ती करण्यासाठीही बँकांना वेळोवेळी सूचना केल्या जातात.

- समृत जाधव,

जिल्हा उपनिबंधक, लातूर