शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती मिळालेले शेतकरी नवीन पीक कर्जापासून वंचित; बँकांची मात्र उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST

लातूर : शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली. या अंतर्गत जिल्ह्यात ५६ हजार ९४६ शेतकऱ्यांना ३३५ कोटी ...

लातूर : शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली. या अंतर्गत जिल्ह्यात ५६ हजार ९४६ शेतकऱ्यांना ३३५ कोटी ४० लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. परंतु, यातील बहुतांश शेतकरी योजनेचा लाभ मिळूनही पीक कर्जापासून वंचित आहेत.

कर्ज पुरवठा करण्याचे आदेश असतानाही राष्ट्रीयीकृत बँकांच्या उदासिनतेमुळे अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. अनेकांचे बँक व्यवहार नियमित असतानाही कर्ज मिळाले नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. जिल्ह्यात केवळ ५२ टक्क्यांपर्यंत कर्ज वाटप होत असल्याचे चित्र आहे.

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला. मात्र नवीन पीक कर्ज काही मिळाले नाही. खरीप गेला, आता रबी आला. बँकांच्या उदासीनतेमुळे कर्ज मिळत नाही.

- शेतकरी

कर्जमाफी झाल्यानंतर बँकेकडून बेबाकी घेतली. लगेच नवीन कर्जासाठी प्रस्ताव सादर केला. कागदपत्र पूर्ण असल्याने कर्ज मंजूर झाले.

- शेतकरी

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज पुरवठा करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार अनेकांना पीक कर्ज उपलब्ध झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही, त्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यानुसार संबंधित बँकांना सूचना केल्या जात आहेत. उद्दिष्टपूर्ती करण्यासाठीही बँकांना वेळोवेळी सूचना केल्या जातात.

- समृत जाधव,

जिल्हा उपनिबंधक, लातूर