शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

coronavirus : लातूर जिल्ह्यात ३ पॉझिटिव्ह; चौघांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 19:27 IST

चौघा जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील दोघे लातूर शहरातील मोती नगर येथील आहेत.

लातूर : जिल्ह्यात बुधवारी ३ नवे रुग्ण आढळले असून, चौघांनी कोरोनावर मात केली आहे. आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६४ असून, कोरोना बाधितांचा आलेख २११ वर पोहोचला आहे. 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत बुधवारी एकूण ५२ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, तिघांचे पॉझिटिव्ह तर दोन अहवाल अनिर्णित ठेवण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या ३ पैकी १ व्यक्ती लातूर शहरातील भोई गल्ली येथील असून, दोघेजण उदगीर येथील आहेत. बुधवारी लातूर येथील ३८ व्यक्तींचे स्वॅब तपासले. त्यापैकी ३६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून, एक पॉझिटिव्ह, एक अहवाल अनिर्णित ठेवण्यात आला आहे. तर उदगीर येथील १४ पैकी ११ अहवाल निगेटिव्ह आले असून, २ पॉझिटिव्ह आणि एक अहवाल अनिर्णित ठेवण्यात आला असल्याची माहिती प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. 

दरम्यान, बुधवारी, चौघा जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील दोघे लातूर शहरातील मोती नगर येथील आहेत. यातील एक ६८ वर्षीय महिला १९ दिवस रुग्णालयात दाखल होती. त्यापैकी १२ दिवस व्हेंटिलेटरवर होती. तिने कोरोनावर मात केली असून, अन्य दोन रुग्ण उदगीरचे कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, डॉ. सतीश हरिदास यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर