शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाची ‘भाकरी’वरच संक्रांत, २५ हजार माेलकरणींना ‘दार’ बंद ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:18 IST

घर कसे चालवायचे याचीची चिंता... लातूर जिल्ह्यातील तब्ब्ल २५ हजार माेलकरणींच्या हातचे काम काेराेनाच्या काळात गेले आहे. परिणामी, त्यांना ...

घर कसे चालवायचे याचीची चिंता...

लातूर जिल्ह्यातील तब्ब्ल २५ हजार माेलकरणींच्या हातचे काम काेराेनाच्या काळात गेले आहे. परिणामी, त्यांना घर कसे चालवायचे हाच यक्ष प्रश्न सतावत आहे. याच चिंतेने अनेक कुटुंबीयांची परवड सुरु झाली आहे. त्यासाठी घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ-कायदा २००८ मध्ये अस्तित्वात आला. मात्र, या कायद्याची अंमलबजावीण हाेताना दिसून येत नाही. काेराेनाच्या काळात मालकरणी, घरेलू कामगारांना शासनाकडून विशेष अनुदान देण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी तातडीने सानुग्रह अनुदान देण्याची मागणी हाेत आहे.

एका कामासाठी ८०० रुपये...

घरकामामध्ये धुणी, भांडी आणि साफसफाइ अशी वर्गवारी आहे. प्रति कामाला महिन्याकाठी ८०० रुपये माेबदला मिळताे. काही ठिकाणी हे तीनही आणि पूर्णवेळ काम मिळते. तेथे माेलकरणीस ३ ते ४ हजारांचा माेबदला दिला जाताे. एका माेलकरणीस किमान चार ते पाच घरचे काम करावे लागते. तेव्हा कुठे घरप्रपंच भागताे. एक महिला किमान महिन्याला ५ ते ६ हजार रुपये ओढाताण करुन कमवते. याच तुटपुंज्या अर्थकारणावरच कुटुंबाचा गाडा हाकला जाताे. आता मात्र, काेराेनाला या गाड्यालाच खिळ बसली आहे.

सह जणांचे पाेट भरणार कसे...

आमच्या घरात चार मुले आणि आम्ही दाेघे असे एकूण सहा जण आहाेत. पती मिळेल ते काम करात असत आणि मी घरकाम करत असे. आमच्या दाेघांच्या मेहनतीतून घर भागत हाेतं. मात्र, काेराेनाने आमच्या हातचे कामच गेले आहे. अशा संकटसमयी जगायचं कसं, हाच प्रश्न आम्हाला रात्रं-दिन सतावत आहे. शासनाने तातडीने अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे.

सुनिताबाइ, कामगार

मी विधवा, परितक्त्या आहे. लातुरात मी एकटीच राहते. मुलांच्या शिक्षणासाठी मी घरकाम करत हाेते. आता ते कामही काेरानाच्या महामारीने बंद आहे. अशा स्थितीत जगणार कसे, हा गंभीर प्रश्न आहे. मुलांचे शिक्षणही आता थांबले आहे. महिन्याकाठी मिळणारे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्याने, दाेनवेळच्या भाकरीचे वांदे झाले आलेत.

अनिताबाइ, कामगार

लातूर शहरात मी गेल्या अनेक वर्षांपासून घरकाम करुन घरप्रपंच चालविते. गत मार्चपासून हे कामच बंद झाले आहे. चार-पाच घरातील धुणी-भांडी केल्यानंतर मला जवळपास ५ हजार रुपये मिळायचे. त्यावरच आमचा उदर्निवाह चालायचा. काेराेनाने आमच्या पाेटावरच टाच आणली आहे. शासनाने तातडीने अनुदान देवून आधार द्यावा, अशी मागणी आहे.

गाेजरबाइ, कामगार