शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण, निबंध स्पर्धा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:34 IST

इयत्ता ५ वी ते ८ वी साठी रंगभरण स्पर्धा तर इयत्ता ९ वी ते १२ वी साठी निबंध स्पर्धा ...

इयत्ता ५ वी ते ८ वी साठी रंगभरण स्पर्धा तर इयत्ता ९ वी ते १२ वी साठी निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धन, पावसाच्या पाण्याचे संकलन व संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अक्षय ऊर्जा स्त्रोत (सौर व वारा), प्लास्टिक बंदी काळाची गरज आदी विषय ठेवण्यात आले आहेत. दोन्ही स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम पाच हजार, द्वितीय तीन हजार, तृतीय दोन हजार व उत्तेजनार्थ एकूण १० पारितोषिक १ हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरूप ठेवण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र ही दिले जाणार आहे. सदरील स्पर्धांसाठी चित्र व कागद संयोजकांकडून पुरविले जाईल. कोरोराचे सर्व नियम पाळून या स्पर्धा होणार आहेत. तेंव्हा शहरातील जास्तीत जास्त शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड, अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास केदार, कार्यवाह रसूल पठाण, उपाध्यक्ष दयानंद बिरादार, सहकार्यवाह अनिता यलमटे, कोषाध्यक्ष लक्ष्मण बेंबडे, सदस्य शिवकुमार डोईजोडे, विक्रम हलकीकर, चंद्रदीप नादरगे, सिद्धार्थ सुर्यवंशी, ज्योतीताई डोळे, रामेश्वर पटवारी, संदीप कानमंदे, रामेश्वर चाटे, विजय रकटे यांच्यासह न. प. चे सभापती, सदस्य व कर्मचाऱ्यांनी केले आहे.