शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

नूतन सरपंचाचा स्वच्छता, पाण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST

त्याचबराेबर गावाला पाणी उपलब्ध असूनही ग्रामपंचायतीकडून पाण्याचे नियोजन न झाल्याने ४० वर्षांपासून पाणीपुरवठा केला जात नव्हता. त्यामुळे प्रत्येक वर्षी ...

त्याचबराेबर गावाला पाणी उपलब्ध असूनही ग्रामपंचायतीकडून पाण्याचे नियोजन न झाल्याने ४० वर्षांपासून पाणीपुरवठा केला जात नव्हता. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये कोणाच्यातरी विहिरीचे अधिग्रहण करण्याची वेळ येत हाेती. आता सरपंच म्हणून पदभार स्विकारल्यावर नसरुद्दीन पटेल यांनी पहिल्यांदाच गावच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेल्या बोअरची दुरुस्ती, गावाला वेळेवर पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सदरील ग्रामपंचायतीला पहिल्यांदाच २४ वर्षांचा तरुण सरपंच मिळाला आहे. त्याचबराेबर सर्व सदस्य २४ ते ३५ वयाेगटातील आहेत. ग्रामपंचायतीच्या, गावाच्या विकासासाठी काम करतील, अशी अपेक्षा गावकऱ्यांना आहे. प्रत्येकवर्षी उन्हाळ्यामध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती, आता ती थांबावी यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. गावच्या विकासासाठी स्वच्छता महत्त्वाची असल्याने स्वच्छतेचे कामही हाती घेतली आहे, असे सरपंच नसरुद्दीन पटेल यांनी सांगितले.