शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:19 IST

रासायनिक खताची निर्मिती करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी यावर्षी मोठी भाववाढ केली आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांची गरज आहे. ...

रासायनिक खताची निर्मिती करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी यावर्षी मोठी भाववाढ केली आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांची गरज आहे. त्याची गरज ओळखून खत निर्मिती कंपन्यांनी दरवाढ केली. केंद्रातील सरकारने त्यावर अंकुश ठेवून सर्वच कंपन्यांना दरवाढ मागे घेण्यास सांगावे. महाराष्ट्रात रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे भाववाढीचा जबर फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. सर्वच कंपन्यांनी खताचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वाढविले आहेत. केंद्र शासनाने कुठलीही दरवाढ मागे घेतली नाही अथवा तसे आदेशही खत कंपन्यांना दिले नाहीत. खतांचे दर ६०० ते ७०० रूपयांनी वाढले आहेत. त्या तुलनेत शेतमालाचे दर वाढले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने खताची दरवाढ तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी उपजिल्हाधिका-यांमार्फत केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे कृषी परिषद व मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी कृषी परिषदेचे प्रदेश सचिव प्रा. विवेक सुकने, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रदीप ढगे, माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, संघटक राजकुमार कानवटे, सचिव प्रा. संभाजी जाधव, कृषी परिषदेचे प्रा. भास्कर मोरे, संदीप जाधव, भरत पुंड, बी.आर. कणजे पाटील, बंडू पाटील आदी उपस्थित होते.