शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आरक्षण आंदोलन! धाराशिव, नांदेड वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू; दोन दिवसानंतर प्रवाशांनाही दिलासा

By आशपाक पठाण | Updated: February 18, 2024 17:03 IST

रविवारी धाराशिव, नांदेड वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

लातूर: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसफेऱ्या मागील तीन दिवसांपासून बंद आहेत. रविवारी धाराशिव, नांदेड वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे. दोन जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम असल्याने खबरदारी म्हणून महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. लातूर आगारातून शुक्रवार, शनिवार व रविवारीही अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या.

शनिवारी पहाटे ४ वाजेपासूनच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या, तसेच लांब पल्ल्याच्या सर्व बसेस थांबविण्यात आल्या होत्या. यामुळे शनिवारी ६०३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. जिल्हांतर्गत निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर, जळकोट, रेणापूर, चाकूर, शिरूर अनंतपाळसह ग्रामीण भागातील बसेस सुरू होत्या. रविवारी सकाळी धाराशिव आणि नांदेड मार्ग वगळता इतर मार्गावरील सर्व बसेस सोडण्यात आल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपाेषणाला बसल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यात विविध ठिकाणी आंदोलने, मोर्चे काढली जात आहेत. त्यामुळे शुक्रवार, शनिवार दोन दिवस लातूर आगारातून लांब पल्ल्याच्या सर्व बसेस डेपोतच थांबविण्यात आल्या होत्या. रविवारी बसेस सुरू झाल्यामुळे प्रवाशांचीही सोय झाली आहे.

तिसऱ्या दिवशी बससेवा सुरळीत...मराठा आरक्षणाच्या धास्तीने लातूर विभागातून राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या सर्व बसेस दोन दिवस डेपोतच थांबविण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, साेलापूर, बीड, परभणी आदी मार्गावरील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या दिवशी बहुतांश मार्गावरील बससेवा सुरू केली आहे. केवळ धाराशिव आणि नांदेड मार्गावरील बसेस रविवारीही थांबविण्यात आल्या. - संदीप पडवळ, जिल्हा वाहतूक अधिकारी, एस.टी. महामंडळ.

टॅग्स :laturलातूरMaratha Reservationमराठा आरक्षण