शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाची आघाडी

By admin | Updated: October 23, 2014 00:15 IST

व्ही़एसक़ुलकर्णी ,उदगीर उदगीर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर

व्ही़एसक़ुलकर्णी ,उदगीरउदगीर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेस अन् राष्ट्रवादीचेच प्रभूत्व आहे़ तरीही मागील लोकसभा अन् आताच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारुन काँग्रेस-राकाँला पिछाडीवर नेले आहे़ उदगीर पालिकेत ३३ पैकी २६ नगरसेवक काँग्रेसचे आहेत़ जिल्हा परिषदेचे ६ पैकी ५ गट व पंचायत समितीचे १२ पैकी १० गण काँग्रेसकडे आहेत़ जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समितीही काँग्रेसकडेच आहे़ दुसरीकडे जळकोट तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीची पकड आहे़ ३ पैकी २ जिल्हा परिषदेचे गट व ६ पैकी ४ पंचायत समिती गण राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे़ या दोन्ही तालुक्यात भाजपाच्या वाट्याला केवळ १ जिल्हा परिषद गट व ३ पंचायत समिती गण आले आहेत़ स्थानिक स्वराज्य संस्थांत इतकी सुमार कामगिरी करणाऱ्या भाजपाला मतदारांनी मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र भरभरुन मदत केली आहे़२००७ साली झालेल्या जि़प़ व पं़स़ निवडणुकीत उदगीर तालुक्यातून सर्वाधिक मते राकाँला २४०१० इतकी होती़ भाजपाला १५७७३ तर काँग्रेसला ११७३२ मते पडली होती़ दरम्यान, २०१२च्या निवडणुकांमध्ये ४०१७३ मते घेऊन काँग्रेस एक नंबरवर राहिली़ दुसऱ्या क्रमांकावरील भाजपाला २३४८० तर घसरण झालेल्या राकाँला २०२४१ मते होती़ जळकोट तालुक्यातही भाजपा पिछाडीवरच राहिली होती़ स्थानिक स्वराज्य संस्थेत मतांची अशी समीकरणे असतानाही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उदगीर मतदारसंघातून ४७ हजार मतांची आघाडी भाजपाला मिळाली़ उदगीर शहरातून ४९३३ मताधिक्य लोकसभेला होते़ यावेळी युती तुटल्याने त्याचा फटका बसून विधानसभेत २२१७ मताधिक्य भाजपाला मिळाले़ उदगीरमध्ये भाजपाला १४९८८, राकाँला १२७७३ तर काँग्रेसला ६४२० मते पडली आहेत़ जळकोट शहरातून भाजपाला २९१ मतांची आघाडी मिळाली़ तर तालुक्यातून १९२१ मतांची आघाडी मिळाली़ लोकसभेला मतदारसंघातील जायभायची वाडी येथील केंद्रावर काँग्रेसला केवळ ३ मते पडली होती़ तुलनेने भाजपाला मात्र ३३२ मते मिळाली़ विधानसभेला मतदारसंघातील सर्वाधिक मतदानाचा टक्का जायभायची वाडीच्या केंद्राचाच राहिला़ यावेळी मात्र काँग्रेसला येथून १७३ मते मिळाली़