शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

पर्यावरण, प्रदूषणमुक्तीसाठी जळकोटात सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST

उद्घाटन उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी व मुख्याधिकारी भरत राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. सायकल रॅलीमध्ये शहरातील ...

उद्घाटन उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी व मुख्याधिकारी भरत राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. सायकल रॅलीमध्ये शहरातील जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. तसेच उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, मुख्याधिकारी भारत राठोड यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघून हनुमान मंदिर, गुरुदत्त विद्यालयमार्गे मार्केट यार्डातून नगरपंचायत कार्यालय परिसरात पोहोचली. त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष किशन धुळशेट्टे, उस्मान मोमीन, महेश धुळशेट्टे, सोमेश्वर सोप्पा, बालाजी केंद्रे, सुभाष बनसोडे, राजू डांगे, संग्राम नामवाड, ओमकार धुळशेट्टे, माधव होनराव, मुक्रम बंडे, बाळू देवशेट्टे, धनंजय भ्रमण्णा, राहुल किडे, कपिल पाटील, पिराजी कोकणे, ललिताबाई गायकवाड यांच्यासह प्रशासन अधिकारी विघ्नेश मुंडे, मजीद शेख, केशव पिनाटे, स्वरूप चिरके, बागवान, सरूबाई चव्हाण, अनंत कांबळे आदी उपस्थित होते.

नागरिकांनी मांडल्या अडचणी...

उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी नागरिकांची भेट घेऊन शहरातील काही भागांत पाणीपुरवठा होत नाही. हातपंप बंद आहेत. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशा तक्रारी मांडल्या. तेव्हा मेंगशेट्टी यांनी नगरपंचायतीच्या कर्मचा-यांना समक्ष बोलावून घेऊन तत्काळ सोडविण्याच्या सूचना केल्या. दिवसेंदिवस वायुप्रदूषण वाढत आहे. वाहनांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी सायकलचा वापर करावा. यापुढेही महिन्यातून किमान एक दिवस नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी सायकलने कार्यालयात येतील, असे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी सांगितले.