शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

३१३ किमी लांबीच्या ११७ शेत, पाणंद रस्त्यांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:25 IST

यावेळी आ. अभिमन्यू पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी विकास ...

यावेळी आ. अभिमन्यू पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, भूमिअभिलेख उपाधीक्षक अविनाश मिसळ, अभियंता श्रीनिवास गंगथडे, जि.प. सदस्य भागवत कांबळे, सरपंच मल्लिकार्जुन दानाई, उपसरपंच सुवर्णाताई गुंजोटे, दत्तात्रय गुंजोटे, धर्मण्णा बालकुंदे, संतोष कण्णा, संजय मुळे, भालचंद्र पाटील, सुरेश किवडे, शिवदत्त गुंजोटे, बसप्पा ईटले, इंद्रजित मुळे, सिद्धेश्वर मुळे, संगमेश्वर जावळे, अमर किवडे, दिलीप दानाई, वाक्साचे सरपंच विनायक पाटील, बालाजी पाटील, लक्ष्मण होळकर, टाकळीचे सरपंच बालाजी जाधव, प्रा. धनराज ईटले, दिलीप दानाई, सतीश काळे, सुमन बडुरे, सावित्रा ईरले, कमलाबाई गोपाळे, संगीता मुळे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक सरपंच मल्लिकार्जुन दानाई, सूत्रसंचालन सुनील मुळे यांनी केले, तर आभार गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी मानले.

आ. अभिमन्यू पवार म्हणाले, आमदार निधीतून मतदारसंघातील ८६ गावांतील ७२७ किमी लांबीच्या २७० वेगवेगळ्या शेतरस्त्यांचे माती व दबई काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. मातीकाम पूर्ण झाल्यानंतर या सर्व रस्त्यांचे मनरेगाअंतर्गत खडीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी प्रस्ताव दखल करण्यात येईल. सध्याच्या उपकेंद्रांची व शिवारातील डीपींची क्षमता वाढविण्यासाठी, पाणी पुरवठा योजनांसाठी स्वतंत्र डीपी मंजूर करवून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले, जिल्ह्यात काम करताना रस्ते, वीज आणि वाहतूक हे तीन विषय प्राधान्याचे असतील. शेतरस्ते मोकळे करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी.