शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; शेतात संपवले जीवन

By संदीप शिंदे | Published: February 01, 2024 6:14 PM

खरीप आणि रबी हंगामात अपेक्षित उत्पन्न आले नसल्याने कर्ज कसे फेडणार या विवंचनेत उचलले टोकाचे पाऊल

चापोली : चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणास कंटाळून बुधवारी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कालिदास बाबुराव पासमे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आनंदवाडी येथील शेतकरी कालिदास पासमे (वय ५८) यांची आनंदवाडी शिवारात जमीन असून, त्यांनी बँकाकडून कर्ज घेतले होते. गत काही दिवसांपासून कर्ज वसुलीसाठी बँकेचा तगादा लागला होता. खरीप आणि रबी हंगामात अपेक्षित उत्पन्न आले नसल्याने कर्ज कसे फेडणार या विवंचनेत ते होते. त्यामुळे त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, चाकूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, चापोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. तर गुरुवारी दुपारी शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत कालिदास पासमे यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र