शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात ३८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:19 IST

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटत आहे. दिवसाला चारशे ते पाचशे रुग्ण तरीही आढळत आहेत. एक ते दीड हजारांपासून ही ...

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटत आहे. दिवसाला चारशे ते पाचशे रुग्ण तरीही आढळत आहेत. एक ते दीड हजारांपासून ही संख्या कमी आल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, आता कोरोनानंतर काहींना म्युकरमायकोसिसचा आजार असल्याचे निदान झाले आहे. अशा ३८ रुग्णांची अधिकृत नोंदणी झाली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूचे प्रमाण आहे तसेच आहे. त्यामुळेही चिंता आहे. त्यात म्युकरमायकोसिसच्या आजाराची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही, यादृष्टीने नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमित मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर रुग्णसंख्या घटण्यास मदत होणार आहे, असेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.